AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राखी राजपूत

राखी राजपूत

Author - TV9 Marathi

rakhi.rajput@tv9.com

राखी राजपूत यांनी छत्रपती संभाजीनगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. त्यांनी स्त्री शिक्षण आणि मराठी साहित्यात विशेष पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. सुरुवातीचा काही काळ त्यांनी पॉलिटिकल रिसर्च एजन्सीमध्ये राजकीय विश्लेषक म्हणून काम केलं. त्यानंतर दैनिक ‘देशोन्नती’त 4 वर्ष उपसंपादक म्हणून काम पाहिलं. याचबरोबर सकाळ, लोकमत, दिव्य मराठी, महाराष्ट्र टाईम्ससारख्या वृत्तपत्रात ललित लेखन केलेलं आहे. त्यानंतर साम टीव्हीमध्ये 5 महिने डिजिटल कंटेंट रायटर म्हणून काम केलं आहे. आता टीव्ही 9 मराठीत कार्यरत आहेत.

Read More
काळ्याकुट्ट कढईला हे एक साल करू शकते चकचकीत; फेकण्याऐवजी हे टिप्स फॉलो करा

काळ्याकुट्ट कढईला हे एक साल करू शकते चकचकीत; फेकण्याऐवजी हे टिप्स फॉलो करा

लोखंडी कढईत स्वयंपाक करणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, जळकटपणा साफ करणे कठीण होते. संत्र्याच्या साली वापरून ही समस्या सहज सोडवता येते. हा नैसर्गिक उपाय कढई स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.

तुम्हालाही राग, चिडचिड अन् तणाव जाणवतोय? हे रत्न तुम्हाला ठरेल फायदेशीर

तुम्हालाही राग, चिडचिड अन् तणाव जाणवतोय? हे रत्न तुम्हाला ठरेल फायदेशीर

ज्योतिषशास्त्रानुसार, एक रत्न आहे जो मानसिक संतुलन आणि जीवनात शांती मिळविण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. हे दुर्मिळ रत्न योग्यरित्या धारण केल्याने रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. चला जाणून घेऊया हा भाग्यवान रत्न कोणता आहे?

वंदे मातरम् कसे बनले आपले राष्ट्रगीत?

वंदे मातरम् हे गीत 1882 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जींच्या आनंद मठ कादंबरीत लिहिले गेले. स्वातंत्र्य संग्रामात हे राष्ट्रवादाचे प्रतीक ठरले. 1937 मध्ये काँग्रेसने सांप्रदायिक सलोखा राखण्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शिफारसीनुसार या गीताची फक्त पहिली दोन कडवी राष्ट्रगीत म्हणून स्वीकारली, ज्यावर आजही चर्चा सुरू आहे.

नाशिकमध्ये 1 हजार 270 झाडांची कत्तल! पालिकेचे स्पष्टीकरणावरून नवा संघर्ष

नाशिक शहरात 1,270 झाडे तोडण्यात आली आहेत. नाशिक महापालिकेने चार नव्या मलनिस्सारण केंद्रांसाठी ही वृक्षतोड केल्याचे अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. या वृक्षतोडीवरून आता नवा वाद निर्माण झाला असून तो आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘टॉप फाईव्ह’ महिलांना पुरस्कार

महाराष्ट्रात १८ ठिकाणी आयोजित क्रीडा उत्सवांच्या अंतिम सोहळ्यात अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘टॉप फाईव्ह’ महिला खेळाडूंना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या सन्मानामुळे महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाला प्रोत्साहन मिळाले, असे त्यांनी म्हटले. या प्रसंगी अमृता फडणवीस यांनी विजेत्यांचे कौतुक करत आनंद व्यक्त केला.

वाळवंटात कारभार करू का? आदित्य ठाकरेंचा घणाघात

आदित्य ठाकरेंनी नाशिकमधील प्रस्तावित वृक्षतोडीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. नाशिकला दत्तक घेण्याचा दावा करणारेच आता झाडे का कापत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संजय गांधी नॅशनल पार्क, तपोवन, अजनी वन यांसारखी वने सपाट करून वाळवंटात कारभार करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे का, असेही त्यांनी विचारले.

नाना पटोले यांचा मनसेसोबतच्या युतीवर मोठा खुलासा

मुंबईतील आगामी पालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती करण्याच्या शक्यतेवर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अद्याप मनसेसोबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. यामुळे, सध्या या विषयावर प्रतिक्रिया देणे त्यांनी टाळले आहे.

गांडुळाने फणा काढायचा नसतो; नाव न घेता उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

उद्धव ठाकरेंनी नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. गांडुळाने फणा काढायचा नसतो आणि गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते अशा शब्दांत ठाकरेंनी शिंदेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ही टीका महाराष्ट्राच्या राजकारणात आणि नागपूर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.

बार्शीटाकळीतील खराब रस्त्यांमुळे नागरिक त्रस्त

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे, ज्यामुळे प्रवाशांचा जीव मेटाकुटीला आला आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना याचा मोठा फटका बसत आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली आहे, जेणेकरून प्रवासातील अडचणी दूर होतील.

उमरगा निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; प्रमुख दावेदार कोण?

धाराशिवच्या उमरगा येथील स्ट्रॉंग रूमभोवती २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलासह स्थानिक पोलीस दल पहारा देत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वाढीव सुरक्षेची मागणी केली आहे. या निवडणुकीत रवींद्र गायकवाड, ज्ञानराज चौगुले आणि प्रवीण स्वामी यांसारख्या प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुण्यात शरद पवारांच्या वाढदिवशी अजित पवार गटाचे बॅनर

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार गटाकडून पुण्यात खास बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे फोटो असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे 'घड्याळ' चिन्हही ठळकपणे दिसत आहे. करण गायकवाड यांच्या पुढाकाराने लावलेल्या या बॅनरमुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे, भविष्यातील संकेत म्हणून याकडे पाहिले जात आहे.

द्राक्ष निर्यात घटली; अतिवृष्टीने ७०% बागांचे नुकसान

महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादकांना यंदा मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सहा महिने पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यातील ७०% द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम द्राक्ष निर्यात नोंदणीवर दिसून येत आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ५०% नी घटली आहे. सुमारे ४२ हजार शेतकऱ्यांऐवजी, यंदा फक्त ७,५०० नोंदण्या झाल्या आहेत.

रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.