MNS| आम्ही कुठलीही गोष्ट निवडणुकीसाठी करत नाही – अविनाश जाधव
"कल्याण-डोंबिवली, बदलापूर येथे आमची कार्यालय आहेत. भिवंडीत कार्यालय नव्हतं. ते आता सुरु झालं आहे. या माध्यमातून आम्हाला जनसेवा करता येईल. लोकांना न्याय देण्याचं काम करु"
भिवंडीत मनसेने (MNS) नवीन कार्यालय सुरु केलं आहे. आज राज ठाकरेंच्या (Raj thackeray) हस्ते या कार्यालयाच उद्घाटन झालं. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash jadhav) यांना या बद्दल विचारले असता ते म्हणाले की, “आम्ही कुठलीही गोष्ट निवडणुकीसाठी करत नाही. अनेक लोक भिवंडीवरुन आपली कामं घेऊन ठाण्यात येत होती. त्यांना ते लांब पडत होतं. कल्याण-डोंबिवली, बदलापूर येथे आमची कार्यालय आहेत. भिवंडीत कार्यालय नव्हतं. ते आता सुरु झालं आहे. या माध्यमातून आम्हाला जनसेवा करता येईल. लोकांना न्याय देण्याचं काम करु” असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.
Follow Us
Latest Videos
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश

