दसरा मेळाव्याच्या वादानंतर आता शिवसेनेची ‘या’ ठिकाणी कोंडी करणार

दसरा मेळाव्यानंतर आता शिवसेनेची कोंडी करण्यासाठी शिंदे, फडणवीस सरकारकडून नवी रणनिती आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दसरा मेळाव्याच्या वादानंतर आता शिवसेनेची 'या' ठिकाणी कोंडी करणार
| Updated on: Sep 25, 2022 | 8:34 AM

विनायक डावरुंग, Tv9 मराठी, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईमधून मोठी बातमी समोर येत आहे.  मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेची (Shiv Sena) कोंडी करण्यासाठी भाजपची (BJP) ही रणनिती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  बीएमसीमध्ये (BMC) तीन लाख कोटींचा गौरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे आता गेल्या 25  वर्षांतील महापालिकेच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने केली जाण्याची शक्यता आहे.  सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेतील महत्त्वाच्या विभागांची चौकशी करण्यात येणार आहे.  दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र शिवसेनेला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.

 

 

Follow us
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.