AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात, मार्केटमध्ये गेल्या चार दिवसांपासून फळांची आवक वाढली

महाराष्ट्रात (maharashtra nashik) अवकाळी पावसामुळे सगळ्यांना पीकांना फटका बसला आहे. मिरची पिकाला अधिक फटका बसला असल्याची सध्या सगळीकडं चर्चा आहे.

अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात, मार्केटमध्ये गेल्या चार दिवसांपासून फळांची आवक वाढली
chilli farmersImage Credit source: tv9marathi
| Updated on: Mar 28, 2023 | 1:05 PM
Share

महाराष्ट्र : यंदा मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी (chilli farmers) चांगले दिवस येथील अशी अपेक्षा असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मिरची 30 रूपये किलो दराने मिरची विकली जात होती. जेमतेम शेतकरी आनंदी झाला होता. पण अनियमित पावसामुळे (unseasonal rain) मिरची पिकावरील फुलं गळून पडली आहेत. त्यामुळे मिरचीच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. महाराष्ट्रात (maharashtra nashik) अवकाळी पावसामुळे सगळ्यांना पीकांना फटका बसला आहे. मिरची पिकाला अधिक फटका बसला असल्याची सध्या सगळीकडं चर्चा आहे.

नांदेडच्या एका शेतकऱ्याने उसाच्या पिकांत मिरचीचे आंतरपीक घेत दुहेरी उत्पन घेतलं आहे. नायगांव तालुक्यातील देगाव इथल्या उत्तम मोरे यांनी आपल्या दीड एकर जमिनीत हा प्रयोग केला आहे. पिकांची योग्य काळजी घेतल्याने आता ऊस पीकासोबत मिरचीचे पीक चांगलंच बहरलंय. बियाणे कंपनीने शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल तीस हजार रुपये दराने मिरची घेण्याचा करार केला आहे. त्यातून या शेतकऱ्याला लाखो रुपयांचे उत्पन होणार आहे. त्यामुळे मोरे यांच्या सगळीकडे कौतुक होत आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत

मालेगाव बाजारात फळांची वाढली आवक

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजानचा महिना सुरू झाला असून उपवासाचा महिना असल्याने फळांना मागणी असून, मालेगाव बाजारात टरबूज,डाळिंब,चिकू, संत्रे, अंबा, अंजीर, खरबूजसह विविध फळांची आवक वाढली आहे. मालेगवच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून फळांची आवक वाढल्याचे चित्र आहे. आंब्यासह पपई, टरबूज, मोसंबी, अननस या फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने उपवासाच्या काळात या रसदार फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.