AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात, मार्केटमध्ये गेल्या चार दिवसांपासून फळांची आवक वाढली

महाराष्ट्रात (maharashtra nashik) अवकाळी पावसामुळे सगळ्यांना पीकांना फटका बसला आहे. मिरची पिकाला अधिक फटका बसला असल्याची सध्या सगळीकडं चर्चा आहे.

अवकाळी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी संकटात, मार्केटमध्ये गेल्या चार दिवसांपासून फळांची आवक वाढली
chilli farmersImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Mar 28, 2023 | 1:05 PM
Share

महाराष्ट्र : यंदा मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी (chilli farmers) चांगले दिवस येथील अशी अपेक्षा असताना अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मिरची 30 रूपये किलो दराने मिरची विकली जात होती. जेमतेम शेतकरी आनंदी झाला होता. पण अनियमित पावसामुळे (unseasonal rain) मिरची पिकावरील फुलं गळून पडली आहेत. त्यामुळे मिरचीच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. महाराष्ट्रात (maharashtra nashik) अवकाळी पावसामुळे सगळ्यांना पीकांना फटका बसला आहे. मिरची पिकाला अधिक फटका बसला असल्याची सध्या सगळीकडं चर्चा आहे.

नांदेडच्या एका शेतकऱ्याने उसाच्या पिकांत मिरचीचे आंतरपीक घेत दुहेरी उत्पन घेतलं आहे. नायगांव तालुक्यातील देगाव इथल्या उत्तम मोरे यांनी आपल्या दीड एकर जमिनीत हा प्रयोग केला आहे. पिकांची योग्य काळजी घेतल्याने आता ऊस पीकासोबत मिरचीचे पीक चांगलंच बहरलंय. बियाणे कंपनीने शेतकऱ्यांकडून प्रति क्विंटल तीस हजार रुपये दराने मिरची घेण्याचा करार केला आहे. त्यातून या शेतकऱ्याला लाखो रुपयांचे उत्पन होणार आहे. त्यामुळे मोरे यांच्या सगळीकडे कौतुक होत आहे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत

मालेगाव बाजारात फळांची वाढली आवक

मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजानचा महिना सुरू झाला असून उपवासाचा महिना असल्याने फळांना मागणी असून, मालेगाव बाजारात टरबूज,डाळिंब,चिकू, संत्रे, अंबा, अंजीर, खरबूजसह विविध फळांची आवक वाढली आहे. मालेगवच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून फळांची आवक वाढल्याचे चित्र आहे. आंब्यासह पपई, टरबूज, मोसंबी, अननस या फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने उपवासाच्या काळात या रसदार फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते.

Follow Us
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं.
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर....
मोठी बातमी! आता 'नीट' परीक्षा होणार... नवी तारीख जाहीर.....
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....