AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यशस्वी वांग्यांची शेती, लाखो रुपयांचं उत्पन्न, नियोजन करा आणि पैसे कमवा

दूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती परवडत नाही. यासाठी भाजीपाल्याची शेती न करता कापूस, पपई, केळी, मिरची, ऊस, अशा पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात.

यशस्वी वांग्यांची शेती, लाखो रुपयांचं उत्पन्न, नियोजन करा आणि पैसे कमवा
वांग्याची लागवडImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2023 | 10:52 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदुरबार : जिल्ह्यात सातत्याने होणारा अवकाळी पाऊस (unseasonal rain) आणि चक्रीवादळ मुळे शेतकऱ्यांच्या (farmer) प्रचंड नुकसान होत आहे. मात्र या सर्व संकटांवर मात देत नंदुरबार तालुक्यातील विजय माळी या शेतकऱ्यांनी वांग्यांची यशस्वी शेती करून दाखवली आहे. लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. त्यांनी योग्य नियोजन केल्यामुळे त्यांचं इतर शेतकऱ्यांनी कौतुक केलं आहे. शेतीमध्ये योग्य पाण्याच्या, खताचा नियोजन आणि मेहनत केली की सर्व शक्य असतं, याचं उत्तम उदाहरण नंदुरबार शहरातील माळीवाडा येथे राहणाऱ्या विजय माळी हे आहेत. या विजय माळी यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर मेघना या वांग्यांच्या वाणाची लागवड (cultivation) केली होती, यासाठी त्यांनी एक लाख तीस हजार रुपये खर्च करून आतापर्यंत अडीच लाखांपर्यंचे उत्पन्न घेतले असून, अजून एका लाखाचे वांगे विकण्याची शक्यता आहे.

नंदूरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाल्याची शेती परवडत नाही. यासाठी भाजीपाल्याची शेती न करता कापूस, पपई, केळी, मिरची, ऊस, अशा पिकांची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लागवड करत असतात. परंतु भाजीपाल्याची शेतीसाठी योग्य पाण्याच्या आणि वेळेवर खतांची फवारणी केल्याने याचा फायदा मोठ्या प्रमाणावर होत असतो. नंदुरबार बाजारपेठेत वांग्याला १२ ते १५ रुपये किलो दराने व्यापारी खरेदी करत आहे. तर बाजारपेठ जवळच असल्याने वाहतुकीच्या खर्च देखील लागत असल्याने शेतकऱ्यांना याच्या मोठा फायदा होत आहे.

शेती परवडत नाही असे अनेक शेतकऱ्यांची तक्रार असते. परंतु योग्य नियोजन राहिलं, तर भाजीपाल्यांच्या शेतीतून लाखो रुपयांच्या याच्यात नफा देखील येऊ शकतो, विजय माळी या शेतकऱ्यांसारखे अनेक शेतकऱ्यांनी नियोजनबध्द पध्दतीने शेती केली, तर कधीही शेतकरी उपाशी राहणार नाही. सध्या शेतकरी खरीपपूर्व मशागत करीत आहे, काही शेतकऱ्यांनी सगळी काम उरकली असून पावसाची वाट पाहत आहेत.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.