AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पपईची शेती बदलवू शकते भविष्य, एका हेक्टरमध्ये होईल इतक्या लाखांचे उत्पन्न

आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी पपईचा उपयोग होतो. शेतकरी पपईची शेती करत असतील तर त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.

पपईची शेती बदलवू शकते भविष्य, एका हेक्टरमध्ये होईल इतक्या लाखांचे उत्पन्न
| Updated on: Jun 26, 2023 | 9:14 PM
Share

नवी दिल्ली : पपई असं एक फळ आहे जे बाजारात वर्षानुवर्ष मिळते. भाजी आणि फळ अशा दोन्ही पद्धतीने याचा वापर केला जातो. काही लोकं कच्च्या पपईची भाजी खाणे पसंत करतात. पपईमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात. पपईचे सेवन केल्याने कित्तेक रोग बरे होतात. आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी पपईचा उपयोग होतो. शेतकरी पपईची शेती करत असतील तर त्यांना चांगले उत्पन्न मिळेल.

पपईमध्ये व्हीटॅमीन सी, व्हिटॅमीन ए, प्रोटीन, कॅल्शियम, शर्करा, फॉस्फरस मोठ्या प्रमाणात असतो. याशिवाय पपईत कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतो. बिहार, आसाम, पश्चिम बंगाल, हरियाणा, दिल्ली, उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, तामिळनाडू येथील शेतकरी पपईची लागवड करतात. पपईची शेती वर्षभर केली जाते. पपईसाठी ३८ ते ४४ डिग्री अंश सेल्सिअस तापमान चांगले मानले जाते.

५०० ग्रॅम बियाण्यापासून नर्सरी तयार करावे

मातीत ६.५ ते ७.५ पीएच असल्यास पपईचे उत्पादन चांगले होते. गर्मी झाल्यास पपईच्या उत्पादनावर परिणाम पडतो. पपईमध्ये आंतरपीक म्हणून टमाटर, सांभार, गोबी, वाटाणा अशी आंतरपीकं घेतली जाऊ शकतात. पपईची शेती करायची असेल, तर आधी नर्सरी तयार करावी लागेल. एक हेक्टर जागेत पपई लागवड करत असाल तर ५०० ग्राम बियाणे लागतील. नर्सरीत रोप तयार झाल्यावर शेतात लावता येतील.

१० ते १३ लाख रुपये उत्पादन

एक हेक्टरमध्ये पपईचे २ हजार २५० रोप लावता येतात. वार्षिक ९०० क्विंटल उत्पादन मिळू शकते. पपई ४० ते ५० रुपये किलोने जाते. ९०० क्विंटल पपई विकून १० ते १३ लाख रुपयांचे उत्पादन घेता येते. याचा अर्थ एकरी चार ते पाच लाख रुपयांची कमाई पपईमधून करता येते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.