कालीचरण महाराज यांनी द केरला स्टोरीवर मत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, प्रत्येक हिंदूने पहावा त्यावर चिंतन करा, ते तुमच्याबरोबर होऊ शकते. धर्म आणि आई बहिणींची प्रतिष्ठा वाचवायची असेल तर अशा सिनेमांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मतही त्यांना यावेळी व्यक्त केले.