AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षेचं बंधन: एक हृदयस्पर्शी ओळ… भारताच्या ट्रक वीरांना कडक सॅल्यूट…

या रक्षाबंधनाला, Tata Motors Commercial Vehicles एका अनोख्या नात्याचा उत्सव साजरा करत आहे. जमशेदपूर प्लँटमधील दुर्गा लाईनवरील महिलांनी भारताच्या ट्रक चालकांसाठी (Truck Saarthis) भावस्पर्शी पत्रं लिहिली – आभार, काळजी आणि एका अदृश्य नात्याची जाणीव, जी फॅक्टरीमधून थेट देशाच्या महामार्गांवर पोहोचली.

रक्षेचं बंधन: एक हृदयस्पर्शी ओळ… भारताच्या ट्रक वीरांना कडक सॅल्यूट…
raksha bandhan Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 10, 2025 | 12:37 PM
Share

जेव्हा ट्रक तयार करणारे, ट्रक चालवणाऱ्यांना लिहितात – तेव्हा नाती फक्त मशीनपुरती मर्यादित राहत नाहीत. कमर्शिअल व्हेईकल्सच्या जगात, ट्रक बनवणारे आणि चालवणारे क्वचितच कधी भेटतात. पण या रक्षाबंधनाला, Tata Motors Commercial Vehicles आणि TV9 Network यांनी त्या अदृश्य अंतराला भावनेच्या, विश्वासाच्या आणि आपुलकीच्या धाग्याने जोडले.

‘रक्षेचा बंधन – टाटा ट्रक्स, देशाचे ट्रक्स’ या उपक्रमांतर्गत, जमशेदपूरमधील Tata Motors च्या दुर्गा लाईनमधील महिलांनी स्वतःच्या हाताने, त्यांच्याच बनवलेल्या ट्रक चालवणाऱ्या चालकांसाठी वैयक्तिक पत्रं लिहिली. ही पत्रं कुठलीही सामान्य पत्रं नव्हती—ही होती राखीसोबत पाठवलेली सुरक्षा, सन्मान आणि आभार व्यक्त करणारी शब्दरुपी भेट, जी सुरू होत होती “एका अनोळखी भावाला…” अशा शब्दांतून.

प्रत्येक पत्र हाताने लिहिलं गेलं, त्यात रक्षेची भावना होती, आणि त्यासोबत एक राखी ट्रक सारथ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली—ते सारथ्ये जे कदाचित त्या फॅक्टरीपर्यंत कधी पोहोचणार नाहीत, पण तरीही त्यांचं त्या जागेशी एक हृदयाचा नातं आहे.

या पत्रांमधून त्या महिलांनी, जे दररोज Tata Truck मध्ये सुरक्षा आणि विश्वासाचे तंत्रज्ञान गुंफतात, एक भावनिक कवच दिलं—एक अभयाचं वचन आणि देश पुढे नेत असलेल्या हातांप्रती आपुलकीचा आदर.

हा उपक्रम आपल्याला हे सांगतो की, जरी यंत्रं वजन उचलतात, तरी भावना उचलणारे खरे आधारस्तंभ हे माणसेच असतात – जे तयार करतात आणि जे चालवतात.

Tata Motors Commercial Vehicles – नेहमीच उत्तम.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.