AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रक्षेचं बंधन: एक प्रेमाचा धागा, जो विश्वास जपतो

या रक्षाबंधनाला, Tata Motors Commercial Vehicles आणि TV9 नेटवर्क एक भावनिक श्रद्धांजली सादर करत आहेत—जिथे जमशेदपूर प्लँटमधील दुर्गा लाईनवरील महिला देशभरातील ट्रक चालकांसाठी (Truck Saarthis) स्वतःहून राख्या बनवतात. एक सशक्त आठवण की, दिसत नसलेले हात देखील संरक्षण आणि कृतज्ञतेची भावना देऊ शकतात.

रक्षेचं बंधन: एक प्रेमाचा धागा, जो विश्वास जपतो
Tata MotorsImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 10, 2025 | 12:36 PM
Share

भारताच्या महामार्गांवर, न बोलता तयार होतात विश्वासाचे बंध. भारताचे ट्रक चालक दिवसरात्र मेहनत करून, झोप न घेता, अंतहीन रस्त्यांवरून देशाचा श्वास चालू ठेवतात. या रक्षाबंधनाला, Tata Motors Commercial Vehicles आणि TV9 नेटवर्क एकत्र येऊन त्यांच्या अतुलनीय मेहनतीला सलाम करत आहेत एका हृदयस्पर्शी उपक्रमाद्वारे:

“रक्षेचं बंधन – टाटा ट्रक्स, देशाचे ट्रक्स.”

Tata च्या प्रसिद्ध जमशेदपूर प्लँटमध्ये, दुर्गा लाईनमधील महिलांनी त्यांचे दररोजचे सुरक्षित आणि दर्जेदार Tata ट्रक तयार करण्याचे काम थांबवून काहीतरी खास बनवले—स्वहस्ते बनवलेल्या राख्या. या राख्या केवळ सणाचे चिन्ह नव्हत्या. प्रत्येक राखीमध्ये एक खास संदेश होता—हाताने लिहिलेला, अशा ट्रक सारथ्यांसाठी जे त्यांना कधीच भेटले नाहीत, पण ज्यांच्याबद्दल त्यांना कायमच जिव्हाळा वाटतो.

या उपक्रमामधून, त्या महिलांनी हे दाखवून दिलं की, संरक्षण केवळ क्रॅश-टेस्टेड Ultra, Signa आणि Prima Tata Trucks किंवा Engine Brakes, Hill Start Assist यांसारख्या आधुनिक सुरक्षाविषयक फीचर्सपुरते मर्यादित नाही—कधी कधी ते असतं अशा लहानशा हळव्या कृतींमध्ये, न सांगता तयार होणाऱ्या नात्यांमध्ये आणि ट्रक बनवणाऱ्यांच्या व चालवणाऱ्यांच्या सामायिक अभिमानात.

या रक्षाबंधनाला, Tata Motors हे सुंदर नातं साजरं करत आहे—ज्यांमध्ये ट्रक तयार करणाऱ्या हातांचा आणि भारत चालवणाऱ्या ट्रक सारथ्यांचा संगम आहे.

Tata Motors Commercial Vehicles – नेहमीच उत्तम.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.