AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवृत्तीनंतर 5000 रुपयांपर्यंत पेन्शन, केंद्राच्या या योजनेने म्हातारपणाची चिंता दूर होणार

एकदा म्हातारपण आले की लोकांचे हातपाय थकतात. मग त्यांना स्वत:चा दैनंदिन चरित्रार्थ कसा चालवयाचा याचा मोठा गहनप्रश्न निर्माण होतो. आता सरकारने या लोकांसाठी खास पेन्शन योजना आणली आहे.

निवृत्तीनंतर 5000 रुपयांपर्यंत पेन्शन, केंद्राच्या या योजनेने म्हातारपणाची चिंता दूर होणार
pension plan
| Updated on: Sep 28, 2025 | 7:04 PM
Share

सर्व सामान्यांना आपले शरीर थकल्यानंतर म्हातारपणात आपले काय होणार याची चिंता सतावत असते. काम करत असताना माणसाला स्वत:ची चिंता नसते, परंतू एकदा का वृद्धत्व आले की माणसाला जगावे कसे हा प्रश्न पडत असतो. कारण एकदा का निवृत्ती स्वीकारली की ( Retirement ) उत्पन्नाचे कोणतेही साधन उरत नाही. नंतर आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारची अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme -APY ) कामी येऊ शकते.

अटल पेन्शन योजने अंतर्गत 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंतच्या कोणताही भारतीय नागरिक ( Atal Pension Scheme ) या योजनेत सहभागी येऊ शकते. योजनेत गुंतवणूकदार दर महिन्याला एक निश्चित पैसे जमा करावे लागतात. जी त्यांचे वय आणि निवडलेल्या पेन्शन रकमेनुसार निर्धारित असते. नागरिकाला 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर या योजनेद्वारे दर महिन्याला ₹1000, ₹2000, ₹3000, ₹4000 वा ₹5000 प्रति महिना पेन्शन प्राप्त करु शकता. योजनेचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्ये जर गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या पती वा पत्नीला तेवढीच पेन्शन मिळेल. नंतर पती-पत्नी दोघांच्या निधनानंतर त्याच्या नॉमिनीला हे पैसे मिळतात. अटल पेन्शनचा हेतू हा आहे की यात सरकारची हमी असते. त्यामुळे गुंतवणूकदारांना भविष्यात निश्चित रुपाने पेन्शन मिळते.

कोणत्या वयात गुंतवणूक करणे योग्य ?

जर एखादा व्यक्ती 18 व्या वर्षी अटल पेन्शनमध्ये या योजनेत जोडला गेला तर त्याला भविष्यात ₹5000 पेन्शन हवी तर त्याला जर महिन्याला सुमारे ₹210 रुपयाचे योगदान करावे लागेल. जर तो 30 व्या वर्षात या योजनेत सहभागी झाला तर त्याला सुमारे ₹577 योगदान द्यावे लागेल. 40 व्या वर्षी या योजनेत सहभागी होणाऱ्यास दर महिन्याला ₹1454 रुपये द्यावे लागतील. म्हणजे जेवढ्या लवकर या योजनेत तुम्ही सहभागी व्हाल तेवढे तुम्हाला महिन्याला कमी योगदान द्यावे लागेल.

अटल पेन्शन योजना खास करुन त्या लोकांसाठी खूप उपयोगी आहे जे असंघटीत क्षेत्रात काम करतात. उदा. शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार, फेरीवाले यांच्यासाठी उपयोगाची आहे. या योजनेने म्हातारपणी स्थायी उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. त्यामुळे असंघटीत कामगारांना या योजनेचा मोठा लाभ होत आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक