AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असल्यास 2 लाखांचा मोफत लाभ अन् 4 लाखांचा फायदा, पण कसा?

4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजना आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीची रक्कम खूपच कमी आहे.

तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असल्यास 2 लाखांचा मोफत लाभ अन् 4 लाखांचा फायदा, पण कसा?
| Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 05, 2021 | 8:15 AM
Share

नवी दिल्ली : तुमचेही कोणत्याही बँकेत खाते असल्यास तुम्ही 2 लाख रुपयांच्या लाभासह 4 लाख रुपयांचा लाभ मोफत मिळवू शकता. असे बरेच ग्राहक आहेत, ज्यांना त्यांच्याबद्दल माहिती नसते. आज आम्‍ही तुम्‍हाला सांगणार आहोत की तुम्‍हाला केवळ 342 रुपये प्रतिवर्ष भरून 4 लाख रुपयांचा अतिरिक्त लाभ कसा मिळवता येईल, म्‍हणजे 28 रुपये प्रति महिना भरावे लागतील, सोबत 2 लाख रुपयांचा ‍फायदा मोफत मिळेल. चला तर मग जाणून घेऊया बँकेच्या या योजनेबद्दल…

2 लाखांचा लाभ मोफत कसा मिळवायचा?

जन धन ग्राहकांना ही सुविधा बँकेने दिलीय. बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या अपघाती विमा संरक्षणाची सुविधा देत आहे.

4 लाखांच्या फायद्यासाठी काय करावे?

4 लाख रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सरकारच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागेल. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) या योजना आहेत. या योजनांमधील गुंतवणुकीची रक्कम खूपच कमी आहे.

केवळ 330 रुपयांच्या वार्षिक हप्त्यावर 2 लाखांचा PMJJBY लाभ

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) साठी वार्षिक प्रीमियम 330 रुपये आहे. या योजनेंतर्गत व्यक्तीला लाईफ कव्हर मिळते. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपये मिळतात. ही रक्कम तुमच्या बँक खात्यातून ECS द्वारे घेतली जाते.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना PMSBY योजना अत्यंत कमी प्रीमियमवर जीवन विमा प्रदान करते. PMSBY ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्या अंतर्गत खातेदाराला फक्त 12 रुपयांमध्ये 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.

अटल पेन्शन योजना

कमी गुंतवणुकीवर पेन्शनची हमी देण्यासाठी केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना सुरू केली. अटल पेन्शन योजनेअंतर्गत सरकार दरमहा 1000 ते 5000 रुपये पेन्शनची हमी देते. सरकारच्या या योजनेत 40 वर्षांपर्यंतची व्यक्ती अर्ज करू शकते.

संबंधित बातम्या

फक्त 5 हजारांत पोस्टाची फ्रँचायझी मिळवा, पहिल्या दिवसापासून भरघोस कमाई, प्रक्रिया काय?

Muhurat Trading Updates: अखेर मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा दिवस

Follow Us
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज?
संपुर्ण वंदे मातरम् गीताचे गायन केल्यामुळे सोनिया गांधी नाराज? 'त्या' व्हिडीओचं सत्य काय?
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?