AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारावी पास आहात?, मग थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी, ‘या’ विभागात मेगा भरती

Indian Coast Guard Recruitment 2024 : जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. विशेष बाब म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे.

बारावी पास आहात?, मग थेट मिळवा केंद्र शासनाची नोकरी, 'या' विभागात मेगा भरती
| Updated on: Feb 07, 2024 | 12:14 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आता नो टेन्शन. थेट बंपर भरतीच सुरू आहे. इतकेच नाही तर थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची एक मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेची विशेष बाब म्हणजे थेट बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावी. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.

ही भरती प्रक्रिया कोस्ट गार्ड म्हणजेच भारतीय तटरक्षक विभागाकडून राबवली जातंय. सरकारी नोकरी करण्याची ही एक अत्यंत मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी पास असणे आवश्यक आहे. बारावी पास या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. ही भरती प्रक्रिया कोस्ट गार्डने सेलर जनरल ड्यूटी या पदांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 260 जागा या भरल्या जाणार आहेत. ही एक प्रकारची मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग फटाफट याभरतीसाठी अर्ज करा.

27 फेब्रुवारी 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपूर्वीच आपल्याला अर्ज हे करावे लागतील. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. 18 ते 22 वयापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात.

join Indiancoastguard.cdac.in या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांची एक परीक्षा देखील घेतली जाईल. त्यानंतरच उमेदवारांची निवड ही केली जाणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 फेब्रुवारी 2024 आहे आणि त्यापूर्वीच आलेले अर्ज हे ग्राह्य धरली जाणार आहेत.

विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट..
विरोधकांच्या आरोपावर शंभुराज देसाईंचं उत्तर, शेतकऱ्यांसाठीची मदत थेट...
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'
भाजपच्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला मनसेचा विरोध, 'हे BJP वाले...'.