AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandraopur: वाघीणीची दहशत, तरुणाला ठार केलं, पण अखेर…

वाघीण जेरबंद झाल्यानंतर वनविभाग व ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा श्वास, वाचा काय केलंय वाघीणीने

Chandraopur: वाघीणीची दहशत, तरुणाला ठार केलं, पण अखेर...
tigerImage Credit source: twitter
| Updated on: Jan 11, 2023 | 2:51 PM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandraopur) सिंदेवाही (Sindewahi) तालुक्यातल्या शिवणी वनपरिक्षेत्रात वनविभागाने (Forest Department) वाघीनीला जेरबंद केलं. वाघीणीचं वय तीन ते चार वर्षे होतं. वाघिणीने चारगाव येथील 19 वर्षीय युवकाला ठार केले होते. वनविभागाने यासाठी मोहीम राबवून डार्ट मारत वाघाला केले जेरबंद केले.

वाघीणीने कुकडहेटी परिसरात दहशत निर्माण केली होती. त्याचबरोबर वाघिणीने युवकाला ठार केल्यानंतर या परिसरात तणाव निर्माण झाला होता. वाघीण जेरबंद झाल्यानंतर वनविभाग व ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

आतापर्यंत राज्यात वाघांनी अनेक ठिकाणी मानवी वस्तीवर हल्ले केले आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी वाघांना पकडणं देखील वन विभागासाठी अवघड झालं आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून वाघीणीला पकडण्याठी वनविभाग शर्तीचे प्रयत्न करीत होतं. परंतु त्याला नुकतच यश आलं आहे. ग्रामस्थ आणि तिथ राहणारी लोकं वाघीणीच्या दहशतीमुळे बाहेर जाण्यास घाबरत होती.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.