AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : राजकीय वाद बुद्धी करी बाद, भांडणाचा राग धरून चक्क ढाबा पेटवला

सांगलीत दोन गटातील राजकीय वादातून चक्का एक ढाबा पेटवून (Dhabha Fire)  दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथील श्रीधर कोळी यांचा नव्याने बांधण्यात आलेला. हा धाबा सोसायटी निवडणुकीत झालेल्या वादाच्या कारणातून मध्यरात्री चक्क पेटवून दिल्याची घटना घडली आहे.

Video : राजकीय वाद बुद्धी करी बाद, भांडणाचा राग धरून चक्क ढाबा पेटवला
राजकीय वादातून ढाबा पेटवलाImage Credit source: tv9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 09, 2022 | 10:38 PM
Share

सांगली : स्थानिक लेव्हला राजकारणात टोकाचे (Political Dispute) वाद होतात. कधी या वादातून हाणामारी होतात. तर कधी हमरातुमरी. दोन विरोधातले गट नेहमी एकमेकांबद्दल खुन्नसमध्ये असतात. मात्र ही खुन्नस, हा राग एका मर्यादेपर्यंत असला तर ठिक नाहीतर त्याचे विपरित परिणाम दोन्ही बाजुंना भोगावे लागतात. असेच एक प्रकरण सांगलीत (Sangli Crime) घडलंय. कारण सांगलीत दोन गटातील राजकीय वादातून चक्का एक ढाबा पेटवून (Dhabha Fire)  दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथील श्रीधर कोळी यांचा नव्याने बांधण्यात आलेला. हा धाबा सोसायटी निवडणुकीत झालेल्या वादाच्या कारणातून मध्यरात्री चक्क पेटवून दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोळी यांचे 11 लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता तेही आक्रमक झाले आहेत. त्यांनी या प्रकरणाबाबत तात्काळ पोलिसात धाव घेतली आहे. याबाबत जत पोलिस ठाण्यात श्रीधर कोळी यांनी सहा जणांविरोधात फिर्याद दिली आहे.

दुसऱ्या गटाच्या अडचणी वाढल्या

यामध्ये पोलिसांनी महांतेश नारायण मलमे, नारायण मलमे, दर्याप्पा मलमे, प्रकाश मलमे, प्रविणकुमार मलगोंडा पाटील, श्रीनिवास मलगोंडा पाटील, अशा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे यांच्याही अडचणी आता वाढल्या आहेत. ढाबा जळ्याल्याने कोळी यांना तर मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागलेच आहे. मात्र आता ज्यांची या प्रकरणा नावं समोर आली आहेत. त्यांच्याही अडचणी वााढल्या आहेत. कारण हे प्रकरणा आता थेट पोलिसांपार्यत पोहोचून यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. यात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासात पोलिसांच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागण्याची शक्याता आहे. पोलिसांच्या हाती काही लागल्यास ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहेत, त्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

नेमका वाद कसा पेटला?

या प्रकरणाला सुरूवात झाली निवडणुकीच्या वादापासून. मुचंडी सोसायटीची नुकतीच निवडणूक झाली आहे. काँग्रेस गटाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलने एक हाती सत्ता मिळवली. या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सायंकाळी कोळी हे बस स्थानक जवळ उभारलेले असताना वरील संशयित आरोपींनी शिवीगाळ करत मारहाण केली. शिवाय, रात्री 8 वाजता घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कोळी यांच्या मालकीचा धाबा पेटवून दिला. त्यामुळे या दोन्ही गटातील संघर्ष आता आणखी वाढला आहे.

डबल मर्डरने सांगली हादरलं, दोन गट आपसात भिडले, दोघांचे मुडदे पडले

घरातच सुरु होता देहविक्रीचा काळाधंदा! ग्राहक बनून गेलेले पोलिस, वास्तव पाहून चक्रावले!

Video : बांधाच्या वादावरुन दोघांना बेदम मारहाण, सहा जणांविरोधात गुन्हा; घटना कॅमेरात कैद

Follow Us
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती