AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन लग्नात नववधू बेपत्ता, औरंगाबादेत सासर-माहेरचा राडा, नऊ वऱ्हाडी जखमी

दोन्ही कुटुंब भिडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला.

ऐन लग्नात नववधू बेपत्ता, औरंगाबादेत सासर-माहेरचा राडा, नऊ वऱ्हाडी जखमी
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Nov 03, 2020 | 11:05 AM
Share

औरंगाबाद : लग्नघर आणि लग्नमंडपात लगीनघाईच्या वेळी असणारी गडबड, गोंधळ सर्वांनाच माहित असेल. मात्र औरंगाबादमधील एका लग्नात भलतीच गोष्ट पाहायला मिळाली. ऐन लग्नाच्या वेळी नववधू बेपत्ता झाल्याने मोठा गहजब झाला. त्यामुळे सासर आणि माहेरच्या कुटुंबात राडा होऊन नऊ वऱ्हाडी जखमी झाले. (Aurangabad Wedding Ruckus after Bride goes missing)

औरंगाबाद शहरातल्या शिवाजीनगर परिसरात ही घटना घडली. लग्नाच्या आधीच नववधू बेपत्ता झाल्यामुळे एकच खळबळ उडाली. वधू नेमकी कुठे गेली, ती गायब होण्यामागील कारण काय, याचा पत्ता तिच्या कुटुंबालाही नसल्याचं बोललं जातं. मात्र तिच्या अचानक बेपत्ता होण्यामुळे माहेर आणि सासरच्या मंडळींमध्ये तणाव निर्माण झाला.

सुरुवातीला माहेर आणि सासरच्या कुटुंबांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या वादावादीचे पर्यवसन हाणामारीत झाले. दोन्ही कुटुंब एकमेकांना भिडल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

माहेर आणि सासरच्या कुटुंबात उडालेल्या धुमश्चक्रीमध्ये एकूण 9 जण जखमी झाल्याची माहिती आहे. औरंगाबादमधील पुंडलिक नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. पोलिसांकडून सात जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

तेलंगणाती लग्नराड्याची आठवण

तेलंगणामध्येही गेल्या वर्षी भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं होतं. शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या होत्या. त्यावेळी तिघे जण जखमी झाले होते.

तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या तरुणाचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील तरुणीसोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात लग्नाची वरात काढण्यावरुन त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली. शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या,

संबंधित बातम्या :

ऐन लग्नातच वधू-वरपक्षात राडा, एकमेकांवर खुर्च्यांची फेकाफेक

(Aurangabad Wedding Ruckus after Bride goes missing)

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?.

Explainer: अण्णा हजारे ते अभिजीत दिपके… जंतर-मंतरवरच का धरणे? आंदोलनकर्त्यांच्या आवडत्या जागेचा माहिती आहे का इतिहास?

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक.

मदतीला सलाम! मुंबईत बसून जंतर-मंतर येथील आंदोलकांना पाठवले जेवण, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केले कौतुक