AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh Assembly Election 2022  : उत्तर प्रदेश निवडणूक सात टप्प्यात! कधी नामांकन, कधी मतदान?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदान सुरु होणार असून ते सात टप्प्यात पार पडेल. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित केला जाईल.

Uttar Pradesh Assembly Election 2022  : उत्तर प्रदेश निवडणूक सात टप्प्यात! कधी नामांकन, कधी मतदान?
निवडणूक आयुक्त सुशील चंद्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Jan 08, 2022 | 5:20 PM
Share

नवी दिल्ली : 2022 या वर्षात पाच महत्त्वाच्या राज्यात होणाऱ्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. उत्‍तर प्रदेश, पंजाब, उत्‍तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजलंय. भारतीय निवडणूक आयोगाचे आयुक्त सुशील चंद्र यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेत या पाच राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर काय खबरदारी घेतली जाईल, याविषयी सविस्तर माहिती दिली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपासून मतदान सुरु होणार असून ते सात टप्प्यात पार पडेल. तसेच विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी घोषित केला जाईल.

उत्तर प्रदेशात निवडणुकीचे सात टप्पे कोणते?

403 विधानसभेच्या जागांसाठी उत्तर प्रदेशात सात टप्प्यांत मतदान होईल. ते पुढील प्रमाणे पहिला टप्पा- 10 फेब्रुवारी दुसरा टप्पा- 14 फेब्रुवारी तिसरा टप्पा- 20 फेब्रुवारी चौथा टप्पा- 23 फेब्रुवारी पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी सहावा टप्पा- 3 मार्च सातवा टप्पा- 7 मार्च 10 मार्च रोजी निवडणुकीची मतमोजणी होऊन निकाल घोषित केले जातील.

पहिला टप्पा- 10 फेब्रुवारी रोजी मतदान

नामांकनाला सुरुवात- 14 जानेवारी नामांकनाची अंतिम तारीख- 21 जानेवारी अर्ज पडताळणी- 24 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 27 जानेवारी मतदान- 10 फेब्रुवारी

दुसरा टप्पा- 14 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 21 जानेवारी नामांकनाची अंतिम तारीख- 28 जानेवारी अर्ज पडताळणी- 29 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख-31 जानेवारी मतदान- 14फेब्रुवारी

तिसरा टप्पा- 28 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 25 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 01 जानेवारी अर्ज पडताळणी- 02 जानेवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 04 जानेवारी मतदान- 28 फेब्रुवारी

चौथा टप्पा- 23 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 27 जानेवारी नामांकनाची अंतिम तारीख- 03 फेब्रुवारी अर्ज पडताळणी-04 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 07 फेब्रुवारी मतदान- 23 फेब्रुवारी

पाचवा टप्पा- 27 फेब्रुवारी मतदान

नामांकनाला सुरुवात- 01 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 08 फेब्रुवारी अर्ज पडताळणी-09 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 11 फेब्रुवारी मतदान- 27 फेब्रुवारी

सहावा टप्पा- 03 मार्च रोजी मतदान

नामांकनाला सुरुवात- 04 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 11 फेब्रुवारी अर्ज पडताळणी- 14 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 15 फेब्रुवारी मतदान- 03 मार्च

सातवा टप्पा- 07 मार्च रोजी मतदान

नामांकनाला सुरुवात- 10 फेब्रुवारी नामांकनाची अंतिम तारीख- 17 फेब्रुवारी अर्ज पडताळणी- 18 फेब्रुवारी अर्ज माघारीची अंतिम तारीख- 21 फेब्रुवारी मतदान- 07 मार्च

इतर बातम्या-

Assembly Election 2022 : 5 राज्यांसाठी क्रांतीकारी घोषणा- ना रोडशो, ना रॅली, ना पदयात्रा! आणखी कोणते नियम?

Assembly Election 2022 Full Schedule : 5 राज्य, 7 टप्पे, कधी मतदान? कधी निकाल? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली