Annu Kapoor | अन्नू कपूर यांना लाखोंचा चुना लावणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

या व्यक्तीने अन्नू कपूर यांच्याकडून सर्व माहिती घेत थेट ओटीपी देखील घेतला होता.

Annu Kapoor | अन्नू कपूर यांना लाखोंचा चुना लावणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 6:21 PM

मुंबई : काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर यांची फसवणूक झाल्याची बातमी पुढे आली होती. एका व्यक्तीने त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली होती. विशेष म्हणजे आता त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश मिळाले आहे. KYC च्या नावाखाली या व्यक्तीने अन्नू कपूर यांच्याकडून सर्व माहिती घेत थेट ओटीपी देखील घेतला होता. यावेळी अन्नू कपूरची 4.36 लाखांची फसवणूक झाली.

अन्नू कपूरची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आशिष पासवान असे असून त्याला मुंबईतील अंधेरी भागातून पोलिसांनी अटक केलीये. हा व्यक्ती मुळचा बिहारचा असल्याचे देखील सांगितले जात आहे.

पोलिसांनी या व्यक्तीकडून काही मोबाईल आणि कागदपत्रेही जप्त केली आहेत. अन्नू कपूर यांनी तक्रार करताच पोलिसांनी कारवाई करत त्याचवेळी बँकेची 3 लाखांची रक्कम वापस मिळवली होती.

बँकेचा KYC अपडेट नसल्याचे त्या व्यक्तीने अन्नू कपूर यांना सांगितले होते. यावेळी अन्नू कपूर यांना वाटले की, ती व्यक्ती खरोखरच बँकेमधून बोलत आहे. अन्नू कपूर यांना या व्यक्तीने बोलण्यामध्ये इतके जास्त व्यस्त केले की, त्याने ओटीपी मागितला आणि अन्नू कपूर यांनी शेअरही केला होता.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.