AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर अभिनेता विकी काैशल याने सांगितले बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जाण्याचे मोठे कारण

कोरोनानंतर बाॅलिवूडच्या चित्रपटांना बाॅक्स ऑफिसवर धमाका करण्यास यश मिळत नाहीये.

अखेर अभिनेता विकी काैशल याने सांगितले बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप जाण्याचे मोठे कारण
Vicky Kaushal ची अखेर ६ वर्षांनंतर इच्छा पूर्ण ; कतरिना नाही तर, या व्यक्तीसोबत खास कनेक्शन
| Updated on: Dec 25, 2022 | 10:52 PM
Share

मुंबई : गोविंदा नाम मेरा हा विकी काैशलचा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झालाय. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद देखील मिळतोय. गेल्या काही काळापासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर काही खास धमाल करू शकत नाहीये. इतकेच नाहीतर नुकताच रिलीज झालेला रोहित शेट्टी याचा सर्कस हा चित्रपट देखील काही खास धमाल करू शकला नाहीये. रोहित शेट्टीचा हा चित्रपट बिग बजेटचा आहे. यापूर्वी अक्षय कुमारपासून ते आमिर खानपर्यंत अनेकांचे चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फ्लाॅप गेले आहेत.

कोरोनानंतर बाॅलिवूडच्या चित्रपटांना बाॅक्स ऑफिसवर धमाका करण्यास यश मिळत नाहीये. सतत बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात आहेत. याला फक्त अजय देवगणचा चित्रपट दृश्यम 2 हा अपवाद ठरला. या चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर धमाका केला.

बाॅलिवूडचे चित्रपट फ्लाॅप जात असल्याचे आता मोठे कारण अभिनेता विकी काैशल याने सांगितले आहे. विकी म्हणाला मला वाटते की, चांगले चित्रपट सध्या चालत आहेत. लोकांनी या गोष्टीला आता खूप सिंपल केले आहे.

जर त्यांना एखादा चित्रपट चांगला वाटत असेल मग तो कोणत्याही भाषेतील किंवा कोणत्याही स्केलचा असो त्याला प्रेक्षकांचे प्रेम मिळते. पुढे विकी म्हणाला, लोकांनी हे स्पष्ट केले आहे की, फक्त आम्हाला चित्रपट चांगला वाटायला हवा.

दृश्यम 2, भूल भुलैया 2, केजीएफ 2, आरआरआर या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. परंतू हे सर्व चित्रपट कोणत्याच एका भाषेतील नव्हते. यांची स्केल आणि मार्केटिंग देखील वेगळी होती.

आजकाल लोकांना जे चित्रपट आवडतात तेच ते पाहतात. आता प्रेक्षकांचे असे दिसत आहे की, चांगले चित्रपट तयार करा…आम्ही त्याला प्रेम देऊ…आता विकीच्या याच विधानावर चर्चा होताना दिसत आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.