AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकुमारावर जडलं होतं Lata Mageshkar यांचं प्रेम; असा झाला नात्याचा शेवट

प्रत्येकाची 'प्रेम कहाणी' पूर्ण होते असं नाही... लता मंगेशकर यांना देखील खासगी आयुष्यात करावा लागला मोठा त्याग... ज्या व्यक्तीवर प्रेम केलं त्याचं व्यक्तीसोबत...

राजकुमारावर जडलं होतं Lata Mageshkar यांचं प्रेम; असा झाला नात्याचा शेवट
lata mangeshkar
| Updated on: Feb 14, 2023 | 12:23 PM
Share

Lata Mageshkar : भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर (lata mangeshkar) म्हणजेच आपल्या लतादीदी यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं. पण तरी देखील दीदी आपल्यामध्ये आजही आहेत… अशी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात आहेत. लतादीदी यांनी कायम संगीतावर प्रेम केलं आणि त्यांच्या गाण्यातून, आवाजातून इतरांना प्रेम करायला शिकवलं. आज अनेकांच्या प्रेरणास्थानी दीदी आहे. दीदीच्या आठवणीत आज प्रत्येक भारतीय जगत आहे. ६ फेब्रुवारी २०२२ मध्ये लतादीदी यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला. संगीत क्षेत्रात दीदी अव्वल स्थानी होत्या आणि आहेत, तरी त्यांनी लग्न का केलं नाही? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला.

ही गोष्ट फार कमी लोकांना माहिती आहे, की दीदी यांच्या आयुष्यात देखील एक खास व्यक्ती होती. पण त्यांची लव्हस्टोरी कधीही पूर्ण होवू शकली नाही. रिपोर्टनुसार दीदी डुंगरपूर राजघराण्यातील महाराजा राज सिंह (Maharaja Raj Singh) यांच्यावर प्रेम करत होत्या. जेव्हा महाराजा राज सिंह यांचे वडील महारावल लक्ष्मण सिंह यांनी लग्नाचा विषय काढला, तेव्हा त्यांनी लग्नाला नकार दिला.

पण दीदी शाही कुटुंबातील नसल्यामुळे महाराजा राज सिंह यांच्यासोबत लग्न होवू शकलं नाही. अशात दोघांचं नातं कायमसाठी संपलं आणि प्रेम अपूर्ण राहिलं. पण दीदी आणि महाराजा राज सिंह यांचं नातं इतकं पक्क होतं की, लता मंगेशकर यांनी कधीही लग्न केलं नाही. दोघांचं लग्न झालं नाही, पण दोघे कायमसाठी चांगले मित्र राहिले.

शिवाय लता मंगेशकर यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करताना दीदींनी कधीही स्वतःचा विचार केला नाही. घरातील जबाबदाऱ्यांमुळे त्यांनी लग्न देखील केलं नाही. लता दीदी यांचं संपूर्ण आयुष्य प्रेरणादायी आहे. दीदीच्या आठवणी कायम प्रत्येकाच्या मनात राहतील. (lata didi)

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ सली मध्ये मध्य प्रदेशातील इंदूर शहरात दीनानाथ मंगेशकर यांच्या घरात झाला होता. लता मंगेशकर दीनानाथ मंगेशकर यांच्या सर्वात मोठ्या कन्या होत्या. लतादीदी यांच्यानंतर मीना, आशा आणि उषा यांचा जन्म झाला. त्यानंतर भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म झाला. (lata didi family)

भारतीय संगीतविश्वात लतादीदी यांचं योगदान अत्यंत मोलाचं. संगीत कलाकार म्हणून त्यांनी अनेक गाणी गायली. लतादीदी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये केली. दीदींनी ९०० पेक्षा अधिक हिंदी सिनेमांमध्ये गाणी गायली.

Follow Us
एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा
MHT-CET Paper Case | एकच खळबळ! भाजप नगरसेवकाच्या मुलांचे मार्क थेट... काँग्रेस नेत्याचा धक्कादायक दावा
13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी...
CET Exam Scam | 13 लाखांत चांगले मार्क मिळवून देतो, नामांकित कॉलेजमध्ये... सीईटी परीक्षेबाबत पालकांच्या व्हायरल ऑडिओ क्लिपने खळबळ
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...
पंतप्रधानांसोबत भेटीच्या दुसऱ्याच दिवशी मोठं घडलं; डाव फिरला अन्...  प्रफुल पेटल आणि शरद पवार भेटीची इनसाइड स्टोरी
बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात...
CET Exam Scam | बारावीत 35%... MHT-CET मध्ये 100 पर्सेंटाईल? महाराष्ट्रात महाघोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ!
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट
अजित पवारांसोबतचा जूना फोटो, खास कॅप्शन; सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट चर्चेत
जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण?
CJP Protest | जय शिवाजी, जय महाराष्ट्र म्हणणारा जंतर-मंतरचा इरफान आहे तरी कोण? जाणून घ्या संपूर्ण कहाणी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक मोठा निर्णय, सर्व मंत्र्यांना बोलवलं अन् दीड वर्षाचा... काय घडलं?
शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं
Sanjay Raut on NCP | शरद पवार यांचा पक्ष भाजपसोबत जाणार का? राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले
आता मुख्यमंत्र्यांना मान्य करावंच; पत्रकार परिषदेत संजय राऊत संतापले, थेट...
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?
धरणं 88% भरली... तरीही मुंबईत पाणीकपात! नेमकं कारण काय?