AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मेल्यावर पाणीपण विचारणार नाही….’, अभिनेत्याच्या मृत्यूआधी एक्स-गर्लफ्रेंडचं वक्तव्य, ‘त्याच्या’ मृत्यूनंतर…

Celebrity Couples: एक्स - गर्लफ्रेंडसोबत अभिनेत्याचं कडाक्याचं भांडण, ती सर्वांसमोर म्हणाली, 'मेल्यावर पाणीपण विचारणार नाही....', अखेर 'त्याच्या' निधनानंतर..., अभिनेत्याच्या निधनानंतर चाहत्यांना बसला मोठा धक्का...

'मेल्यावर पाणीपण विचारणार नाही....', अभिनेत्याच्या मृत्यूआधी एक्स-गर्लफ्रेंडचं वक्तव्य, 'त्याच्या' मृत्यूनंतर...
| Updated on: Apr 20, 2025 | 2:43 PM
Share

Celebrity Couples: आपण काही वक्तव्य रागात करतो… आणि काही वर्षांनंतर तिच गोष्ट खरी ठरते… ज्यामुळे प्रचंड वाईट देखील वाटतं. असंच काही प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सिद्धार्ध शुक्ला याच्यासोबत झालं आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाला 4 वर्ष झाली आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचं निधन झालं. पण सिद्धार्थच्या निधनानंतर देखील अभिनेत्याचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण सध्या अभिनेत्याच्या निधनाआधी एक्स-गर्लफ्रेंडने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘मेल्यावर पाणीपण विचारणार नाही….’ असं वक्तव्य भांडणात सिद्धार्थच्या एक्स गर्लफ्रेंडने केलं होतं. सिद्धार्थची एक्स – गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री रश्मी देसाई होती. एक काळ असा होता जेव्हा सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांची गणना टीव्हीवरील लोकप्रिय ऑनस्क्रीन जोडप्यांमध्ये केली जात होती.

दोघेही कलर्स वाहिनीच्या ‘दिल से दिल तक’ या टीव्ही शोच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. शोमध्ये अभिनेत्री जास्मिन भसीननेही महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिद्धार्थ आणि रश्मि यांच्या जोडीला फक्त ऑनस्क्रिन नाही तर, ऑफस्क्रिन देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं.

पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी देखील विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण अभिनेता सलमान खान याच्या ‘बिग बॉस 13’ शोमध्ये दोघे पुन्हा एकत्र आले. सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांचं प्रेम आणि द्वेषाचे नाते ‘बिग बॉस’मध्ये रंगात आलं.

पण शोमध्ये रश्मी देसाईचा बॉयफ्रेंड अरहान खान शोमध्ये आला तेव्हा वाद आणखी टोकाला पोहोचले. अरहान आल्यामुळे रश्मी आणि सिद्धार्थ यांच्यातील भांडण वाढत गेल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान, शोमध्ये सिद्धार्थ आणि रश्मी यांचे वाद टोकाला पोहोचले.

रश्मीने चहाने भरलेला कप सिद्धार्थच्या अंगावर फेकला. तर सिद्धार्थ देखील रश्मीला फार काही बोलला. ‘तुझ्या सारख्या मुलींच्या मी तोंडी देखील लागत नाही…’ असं सिद्धार्थ म्हणाला होता. तर रश्मी म्हणाली, ‘मला त्याचा खूप तिरस्कार आहे. तो मेला तरी मी पाणी विचारायला जाणार नाही.’

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती