AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीतेचा त्याग का केला?, ती वाल्मिकीच्या आश्रमात कशी पोहचली?नव्याने समजून घेऊया ‘सीतेची गोष्ट’

रामाने सीतेचा त्याग का केला?, ती वाल्मिकीच्या आश्रमात कशी पोहचली? त्याक्षणी तिच्या मनात कोणते विचार होते? काय भावना होत्या? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'सीतेची गोष्ट' या दीर्घकथेचे अभिवाचन केले जाणार आहे.

सीतेचा त्याग का केला?, ती वाल्मिकीच्या आश्रमात कशी पोहचली?नव्याने समजून घेऊया 'सीतेची गोष्ट'
| Updated on: Jul 26, 2022 | 6:07 PM
Share

मुंबई :  प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरातील(ravindra natya mandir) मिनी ऑडिङोरिअम मध्ये ‘ऍडफिझ’ प्रस्तुत ‘सीतेची गोष्ट’ या दीर्घ कथेचे अभिवाचन सादर केले जाणार आहे. डॉ. वंदना बोकील – कुलकर्णी या दीर्घकथेचे वाचन करतील. सुप्रसिद्ध जेष्ठ लेखिका डॉ. अरुण ढेरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ‘सीतेची गोष्ट’ ही दीर्घकथा उतरली आहे. रामाने सीतेचा त्याग का केला?, ती वाल्मिकीच्या आश्रमात कशी पोहचली? त्याक्षणी तिच्या मनात कोणते विचार होते? काय भावना होत्या? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘सीतेची गोष्ट’ या दीर्घकथेचे अभिवाचन केले जाणार आहे.

अभिवाचनानंतर श्रोत्यांशी संवादही साधला जाणार आहे. डॉ. वंदना बोकील या कथेचे अभिवाचन करणार असून त्या उत्तम वाचक आणि साक्षेपी आस्वादक आहेत. त्या लेखिका डॉ.अरुणा ढेरे यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत.

शनिवारी ३० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता, रवींद्र नाट्यमंदिर येथील मिनी थिएटर येथे का कार्यक्रम संपन्न होणार असून तो सर्वांसाठी विनामूल्य असून, काही रांगा राखीव असणार आहेत. अधिकाधिक रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे निमंत्रक डॉ. माधुरी आणि विनायक गवांदे व प्रस्तुतकर्ते महेंद्र पवार यांनी कळविले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.