AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवताना पाणी का पिऊ नये? कारणं वाचून तुम्हीही द्याल सवयी सोडून

तुम्ही कुठेतरी स्वत: चे नुकसान करत आहात. भारतातील एका प्रसिद्ध न्यूट्रिशनने यांनी सांगितले की, आपण कोणत्याही जेवणादरम्यान पाणी पिणे का टाळले पाहिजे.

जेवताना पाणी का पिऊ नये? कारणं वाचून तुम्हीही द्याल सवयी सोडून
drinking water while eating Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 26, 2023 | 1:39 PM
Share

आपले आरोग्य कसे राहील हे आपण अन्न कसे खातो यावर बऱ्याच अंशी अवलंबून असते. काही लोकांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते कारण यामुळे त्यांना गिळणे सोपे होते. हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे असे आपल्याला वाटते, परंतु तुम्ही कुठेतरी स्वत: चे नुकसान करत आहात. भारतातील एका प्रसिद्ध न्यूट्रिशनने यांनी सांगितले की, आपण कोणत्याही जेवणादरम्यान पाणी पिणे का टाळले पाहिजे.

जेवताना पाणी का पिऊ नये?

यासाठी आधी पचनक्रिया समजून घ्यावी लागेल. खरं तर अन्न तोंडात जाताच तुम्ही ते चघळायला सुरुवात करता आणि मग तुमच्या ग्रंथी लाळ तयार होऊ लागते. आपल्या लाळेमध्ये एंजाइम असतात जे अन्न तोडतात. यानंतर हे एंझाइम्स पोटातील आम्लीय जठराच्या रसात मिसळून जाड द्रव तयार करण्यास सुरवात करतात. हे द्रव पदार्थ लहान आतड्यांमधून जातात आणि पोषक द्रव्ये शोषून घेण्यास सुरवात करतात.

जर आपण नियमितपणे पाणी प्यायले तर ते आपले शरीर हायड्रेटेड ठेवतेच, परंतु पचनसंस्था देखील सुधारते, परंतु जेवताना पाणी पिणे चांगले नाही कारण अन्नासह द्रव पदार्थ आपल्या पचनास हानी पोहोचवते.

पाणी पिण्यामुळे पोटातील आम्ल आणि पाचक एंजाइम पातळ होतात, ते पचविणे सोपे असते, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे. हा खरं तर एक गैरसमज आहे. उलट जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रियेत समस्या निर्माण होतात. याचा आणखी एक तोटा म्हणजे तुमचे पोट फुगायला लागतं आणि हळूहळू तुम्ही लठ्ठ होऊ लागता, ज्यामुळे शरीराचा आकार पूर्णपणे खराब होतो.

खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

सामान्यत: बहुतेक आरोग्यतज्ञ सल्ला देतात की जेवल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. खाल्ल्यानंतर अर्ध्या तासानंतरच पाणी प्यावे तर बरे, यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल आणि पचनक्रियाही व्यवस्थित होईल.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच: समितीच्या कामकाजावरून वाद
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान: महायुती म्हणून एकत्रित लढण्याला प्राधान्य
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर...
व्याकुळ नजर, आपली माणसे शोधण्याचा प्रयत्न; नेपाळमधील महाप्रलयानंतर कुत्र्याने मालकाच्या घरासमोर ठाण मांडलं
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात...
CJPचा मोर्चा रोखण्याची सरकारची मोठी तयारी? उद्या कोर्टात... राजकारणातील हालाचली वाढल्या
त्रिशुलीतील बँक बचाव मोहीम: पुराच्या पाण्यातून सोने आणि रोकड जप्त
नेपाळ पूर: पाण्यात बुडालेल्या बँकेतून ५० कोटींचे सोने सुरक्षित बाहेर
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट...
राहुल गांधी मोठ्या अडचणीत? खर्गेंच्या सभेनंतर शुद्धीकरण वादातून थेट गुन्हा दाखल
पीडित कुटुंबाला सुनेत्रा पवारांकडून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड हुंडाबळी प्रकरण; सुनेत्रा पवारांनी गवारे कुटुंबीयांशी साधला संवाद
लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी मोर्चाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली
मुंबईत ओबीसी आंदोलनाला परवानगी नाकारली; पोलिसांचा दुसऱ्यांदा नकार