रोजच्या या चुकांमुळे हात कोरडे होतात, मग ‘या’ प्रकारे घ्या काळजी!
घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण नेहमी चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो. मात्र, हाताला कधीही सनस्क्रीन लावत नाहीत. हे करणे चुकीचे आहे. आपण हाताला देखील सनस्क्रीन लावली पाहिजे. जास्त हात धुणे किंवा स्क्रब केल्यानेही हातांचा मऊपणा कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत मर्यादेपेक्षा जास्त हात धुणे चुकीचे आहे.
1 / 5

घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपण नेहमी चेहऱ्याला सनस्क्रीन लावतो. मात्र, हाताला कधीही सनस्क्रीन लावत नाहीत. हे करणे चुकीचे आहे. आपण हाताला देखील सनस्क्रीन लावली पाहिजे.
2 / 5

जास्त हात धुणे किंवा स्क्रब केल्यानेही हातांचा मऊपणा कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत मर्यादेपेक्षा जास्त हात धुणे चुकीचे आहे.
3 / 5

असे दिसून आले आहे की, लोक काम झाल्यावर क्रीम किंवा मॉइश्चरायझर हाताला लावत नाहीत. यामुळे हात खराब होऊन कोरडे होतात. रात्री झोपण्यापूर्वी हातांना मॉइश्चरायझर लावले पाहीजे.
4 / 5

साबणामध्ये केमिकल असते आणि त्यामुळे हातांचे खूप नुकसान होते. यामुळे शक्यतो हातांना साबण लावणे टाळाच.
5 / 5

कोरडे आणि खराब झालेले हात असतील तर लगेचच डाॅक्टरांचा सल्ला घ्या.
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?
धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..
आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार
विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पाहून खूप त्रास..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन
Priyanka Gandhi : काल मोदींच्या घराबाहेर आंदोलन, आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..
शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?
आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
खूप त्रास होतोय..; CJP आंदोलनावर जॉनी लिव्हर यांनी सोडलं मौन
आज काय? काळे कपडे घालून आलेल्या प्रियंका गांधी म्हणाल्या की..
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
चंद्रपूर जिल्ह्यात 'टस्कर' हत्ती परतला, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
अवघ्या तिसऱ्या वर्षी राजवर्धिनी चव्हाणचा सह्याद्री गड-कोट सर करण्याचा अद्वितीय संकल्प पूर्ण
इगतपुरीत विद्यार्थ्यांचा एल्गार!
पवना धरणाच्या परिसरात दमदार पावसाची हजेरी
दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीमार, अमरावतीत विद्यार्थी आणि पालकांनी काढला निषेध मोर्चा...