AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या लोकांनी चुकूनही वांगी खाऊ नये, गंभीर आजाराला पडाल बळी!

किडनी स्टोनची वेदना एखाद्याला अस्वस्थ करू शकते. ज्यांना ही समस्या आहे त्यांनी वांगी अजिबात खाऊ नये. वांगीमध्ये आढळणाऱ्या ऑक्सलेटमुळे स्टोनची समस्या वाढू शकते.

या लोकांनी चुकूनही वांगी खाऊ नये, गंभीर आजाराला पडाल बळी!
brinjal vegetableImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 24, 2023 | 10:11 PM
Share

मुंबई: पावसाळ्याच्या दिवसात वांगीची भाजी भरपूर असते. वांगे खाण्याचे देखील खूप फायदे आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, वांग्याच्या सेवनाने रक्तातील साखर, हृदयविकारासह अनेक जुनाट आजारांना फायदा होतो. असे काही लोक आहेत ज्यांनी वांगी खाणे टाळले पाहिजे. तसे न केल्यास त्यांना फायद्याऐवजी तोटा सहन करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या लोकांनी वांगी टाळावी.

वांगी खाण्याचे तोटे

मूळव्याध

ज्यांना मूळव्याध आहे त्यांनी वांग्या पासून दूर राहावे. असे न केल्यास मूळव्याधाची समस्या वाढू शकते.

पोटाचे विकार असलेले लोक

ज्या लोकांना बरेचदा पोटात त्रास होतो त्यांनी वांगी खाणे टाळावे. असे केल्याने गॅस-ॲसिडिटी वाढू शकते, ज्यामुळे काहीही करणे अवघड होऊ शकते.

रक्ताची कमतरता

ज्या लोकांना रक्ताच्या कमतरतेची तक्रार आहे त्यांनी चुकूनही वांगी खाऊ नये. असे केल्याने शरीरात रक्त निर्मितीत अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे शरीर कमकुवत होते.

जेव्हा ॲलर्जी असते

त्वचेच्या ॲलर्जीने त्रस्त असलेल्या लोकांनीही वांगी खाणे टाळावे. अशा लोकांसाठी वांग्याची भाजी तोट्याचा सौदा ठरू शकते. यामुळे त्यांची ॲलर्जी वाढू शकते.

किडनी स्टोन

किडनी स्टोनची वेदना एखाद्याला अस्वस्थ करू शकते. ज्यांना ही समस्या आहे त्यांनी वांगी अजिबात खाऊ नये. वांगीमध्ये आढळणाऱ्या ऑक्सलेटमुळे स्टोनची समस्या वाढू शकते.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही या वृत्ताला दुजोरा देत नाही.)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.