AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hiroshima : मृत्यूची आकाशातून झडप, अणुबॉम्ब टाकणारा कोण तो पायलट? मानवी इतिहासातील काळ्याकुट्ट दिवशी काय घडले?

Remembering Hiroshima and Nagasaki : मानवी इतिहासातील काळ्याकुट्ट दिवशी 6 ऑगस्ट रोजी आकाशातून काळाने घाला घातला. हिरोशीमा आणि नंतर नागासाकी या शहरांना अणुबॉम्बने बेचिराख केले. नेमकं काय घडलं त्या दिवशी?

Hiroshima : मृत्यूची आकाशातून झडप, अणुबॉम्ब टाकणारा कोण तो पायलट? मानवी इतिहासातील काळ्याकुट्ट दिवशी काय घडले?
हिरोशिमा, मानवी इतिहासातील काळाकुट्ट दिवस
| Updated on: Aug 06, 2025 | 10:54 AM
Share

प्रत्येक वर्षी 6 ऑगस्ट रोजी हिरोशिमा दिवसाची आठवण जागवली जाते. मानवी इतिहासातील हा सर्वात काळाकुट्ट दिवस आहे. 80 वर्षांपूर्वीच्या त्या घटनेने केवळ जपानमधीलच नाही तर जगभरातील अनेकांना अनामिक भीती वाटते. याच दिवशी 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावर लिटिल बॉय नावाचा अणुबॉम्ब टाकला होता. या अणुबॉम्बने हे शहर बेचिराख झाले. या घटनेने मानवाला अणुबॉम्बचे परिणाम अधोरेखित केले. आता मानवतेचा ठेकेदार झालेल्या अमेरिकेला त्यावेळी जपानी लोकांची दया माया आली नाही. त्याने हिरोशिमावर अणुबॉम्बचा प्रयोग केल्यावर तीन दिवसांनी 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या शहरावर पण बॉम्ब टाकला. जग त्याने हादरले. मानव जात शहारली. ही चूक कळायला अमेरिकेला कित्येक वर्ष लागली. त्यांनी ही चूक झाल्याचे थेट मान्य केले नाही. पण संवेदना व्यक्त करायला ही पुढे कित्येक वर्षे खर्ची घातली. काय आहे हिरोशिमाची ती भयावह कहाणी? लिटिल बॉय हिरोशिमावर टाकण्यामागील कारण काय? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.