AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रशियाच्या युद्धनौका भारताच्या संरक्षणासाठी समुद्रात, शेजारी देशांची उडाली झोप, थेट..

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात जगाचे लक्ष असताना भारताने मोठा खेळ खेळला. भारत आणि रशियात मोठा संरक्षण करार झाला. आता या कराराची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, यामुळे भारताच्या शेजारी देशांची झोप उडाली आहे.

रशियाच्या युद्धनौका भारताच्या संरक्षणासाठी समुद्रात, शेजारी देशांची उडाली झोप, थेट..
Russia warship
| Updated on: Apr 21, 2026 | 7:48 AM
Share

भारत आणि रशियात संरक्षण संदर्भात एक ऐतिहासिक करार झाला. या करारानंतर पाकिस्तानची झोप उडाली. हेच नाही तर त्यांनी थेट रशियाबद्दल मोठे विधान केले. भारत आणि रशियाने या कराराची अंलबजावणीही सुरू होती. हा करार चीनसाठीही मोठा धक्का मानला जात आहे. भारत आणि रशियातील करारात दोन्ही एकमेकांची जमीन वापरू शकतात. युद्धनाैका आणि विमाने तैनात करण्याची परवानगी मिळते. रशियाच्या युद्धनाैका भारताचे संरक्षण करणार आहेत. यासोबतच 3000 हून अधिक सैनिक एकमेकांचे संरक्षण करू शकतात. हा ‘रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक्स सपोर्ट’ (RELOS) करार अशा वेळी झाला आहे, जेव्हा भारत रशियासोबतचे आपले संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. या करारामुळे भारत आणि रशियाचे संबंध अधिक चांगले झाले. भारत रशियातील सैन्यतळांचा वापर करू शकतो, रशिया देखील भारतीय सैन्य तळांचा वापर करू शकतो.

थेट रशिया आणि भारत एकमेकांचे संरक्षण करणार असल्याचे कळाल्यापासून पाकिस्तानची झोप उडाली आहे.  पाकिस्तानी तज्ज्ञांनी या कराराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पाकिस्तानी तज्ज्ञ डॉ. अतिया अली काझमी यांनी रशिया-भारत करारावर नाराजी व्यक्त केली. हेच नाही तर भारताच्या नादी रशियाने लागू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

त्यांनी म्हटले की, मॉस्कोने चूक केली आहे. अमेरिकेने भारतावर विश्वास ठेवून त्याच्याशी संबंध सुधारले होते. पण आता त्यांनी भारतासोबतची भूमिका बदलली आहे. भारत आता रशियाचीही फसवणूक करेल. पाकिस्तानी तज्ज्ञांच्या मते, या प्रदेशातील उदयोन्मुख शक्ती भारत नाहीये. चीन हा या प्रदेशातील शक्ती आहे. त्यामुळे रशियाने चूक केली आहे.

रशियाच्या युद्धनाैका भारताचे संरक्षण करणार म्हटल्यावर अनेक देशांची झोप उडाली. अतिया यांनी पुढे म्हटले की, भारत कोणत्याही एका देशासाठी विशेष संतुलन बनण्याची कल्पना नाकारतो. भारताला अमेरिकेसोबत गुंतवणूक, चिनी वस्तू आणि रशियन घटक एकचवेळी हवीत आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील करारानंतर पाकिस्तानची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू
मराठी न आल्यास रिक्षा चालकांचा परवाना रद्द, या तारखेपासून नियम लागू.
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल
हातात पिस्तूल, पैशांचे बंडल, अन्... अमरावतीतील आरोपीची रॉयल लाईफस्टाईल.
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण...
जय पवारांचं प्रत्येक मंगळवारी जनता दरबार भरवणार, कारण....
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती
अमरावतीतील लैंगिक शोषण प्रकरणात अल्पवयीन मुलीने दिली संवेदनशील माहिती.
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक आयटी कंपनीतील फरार आरोपी निदा खानच्या जामीन अर्जावर सुनावणी.
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर
मुंबईतील ड्रग्स प्रकरणाचं बॉलिवूड कनेक्शन उघड, धक्कादायक माहिती समोर.
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना ओपन चॅलेंज, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष
सुप्रिया सुळेंचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल, अडीच वर्षे झाली तरी आरक्ष.
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव
गेल्या ३ तासांपासून प्रयत्न सुरू; मात्र डोंबिवलीजवळ घसरलेली लोकल रुळाव.
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले "हे आधीच..
महिला आरक्षण विधेयकावर मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले