AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट..

जगात आज जर भारत आपला सर्वात जवळचा मित्र देश कोणाला मानत असेल तर तो नक्कीच रशिया आहे. दोन्ही देशांनी वाईट काळात एकमेकांची साथ दिली. पण आता त्याच मित्र देशांने भारताला मोठा धक्का दिला. व्लादीमीर पुतिन यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर सर्वांनाच धक्का बसला.

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट..
Vladimir Putin
| Updated on: Jun 05, 2026 | 7:39 AM
Share

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक केले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेनंतर पाकिस्तान रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आणि रशियाचे अनेक वर्षापासूनचे जुने संबंध आहेत. ज्यावेळी भारत अडचणीत सापडला, त्यावेळी रशिया मदतीला धावून आला. अमेरिका आणि भारतातही चांगले संबंध होते. मात्र, पाकिस्तान जसाही अमेरिकेच्या जवळ पोहोचला तसे ते संबंध बिघडताना दिसले. व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक करत भारताला मोठा धक्का दिला. संपूर्ण जगात विचार केला तर भारताचा अत्यंत जवळचा मित्र देश कोण असेल तर तो रशिया आहे. व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानबद्दल बोलताना थेट म्हटले की, पाकिस्तान हा एक खूप मोठा देश आहे आणि त्यांचे अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत.

SPIEF म्हणजेच सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल फोरममध्ये बोलताना व्लादीमीर पुतिन यांनी म्हटले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप जास्त मेहनत घेत आहेत. ज्याचा निकाल जग बघत आहे. यादरम्यान त्यांनी अमेरिका, चीन, रशिया, पाकिस्तान यांच्याबद्दल थेट विधान केले. व्लादीमीर पुतिन यांना विचारण्यात आले की, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला कोणतेही नुकसान होणार नाही ना…

यावर बोलताना व्लादीमीर पुतिन यांनी म्हटले की, आम्हाला सर्व गोष्टींबद्दल माहिती आहे. काही गोष्टी किचकट आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेचे काही मुद्दे आहेत, त्याबद्दलही माहिती आहे. पुढे पुतिन यांनी म्हटले की, भारत तिसरा नंबरचा देश आहे जीडीपीमध्ये. रशिया चाैथ्या क्रमांकावर आहे. चीन, अमेरिका, भारत, रशिया टॉप देश आहेत.

त्यांनी चीन आणि भारताच्या नात्यावर बोलताना म्हटले की, भारत चीन यांच्यात नाजूक नाते आहे. त्या दोघांच्यामध्ये आम्ही लक्षण घालणे योग्य नाही. आम्ही भारत आणि चीन या दोन्ही मित्रांच्या संपर्कात असतो. भारतावर अमेरिका दबाव बनू शकत नसल्याचेही पुतिन यांनी म्हटले. मात्र, पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक केल्याने नक्कीच भारताला धक्का बसला. अमेरिकेनंतर आता पाकिस्तान रशियाच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.

Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर.

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! मुंबईतील जलसाठ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ, 7 धरणांची आकडेवारी समोर

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?