AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट..

जगात आज जर भारत आपला सर्वात जवळचा मित्र देश कोणाला मानत असेल तर तो नक्कीच रशिया आहे. दोन्ही देशांनी वाईट काळात एकमेकांची साथ दिली. पण आता त्याच मित्र देशांने भारताला मोठा धक्का दिला. व्लादीमीर पुतिन यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर सर्वांनाच धक्का बसला.

शत्रूही करणार नाही असे काम रशियाने केले, भारताचा मोठा विश्वासघात, पाकिस्तानला थेट..
Vladimir Putin
| Updated on: Jun 05, 2026 | 7:39 AM
Share

रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक केले. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेनंतर पाकिस्तान रशियाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. भारत आणि रशियाचे अनेक वर्षापासूनचे जुने संबंध आहेत. ज्यावेळी भारत अडचणीत सापडला, त्यावेळी रशिया मदतीला धावून आला. अमेरिका आणि भारतातही चांगले संबंध होते. मात्र, पाकिस्तान जसाही अमेरिकेच्या जवळ पोहोचला तसे ते संबंध बिघडताना दिसले. व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक करत भारताला मोठा धक्का दिला. संपूर्ण जगात विचार केला तर भारताचा अत्यंत जवळचा मित्र देश कोण असेल तर तो रशिया आहे. व्लादीमीर पुतिन यांनी पाकिस्तानबद्दल बोलताना थेट म्हटले की, पाकिस्तान हा एक खूप मोठा देश आहे आणि त्यांचे अनेक देशांसोबत चांगले संबंध आहेत.

SPIEF म्हणजेच सेंट पीटर्सबर्ग इंटरनॅशनल फोरममध्ये बोलताना व्लादीमीर पुतिन यांनी म्हटले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप जास्त मेहनत घेत आहेत. ज्याचा निकाल जग बघत आहे. यादरम्यान त्यांनी अमेरिका, चीन, रशिया, पाकिस्तान यांच्याबद्दल थेट विधान केले. व्लादीमीर पुतिन यांना विचारण्यात आले की, चीन आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ज्यामुळे भारताच्या सुरक्षेला कोणतेही नुकसान होणार नाही ना…

यावर बोलताना व्लादीमीर पुतिन यांनी म्हटले की, आम्हाला सर्व गोष्टींबद्दल माहिती आहे. काही गोष्टी किचकट आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सीमेचे काही मुद्दे आहेत, त्याबद्दलही माहिती आहे. पुढे पुतिन यांनी म्हटले की, भारत तिसरा नंबरचा देश आहे जीडीपीमध्ये. रशिया चाैथ्या क्रमांकावर आहे. चीन, अमेरिका, भारत, रशिया टॉप देश आहेत.

त्यांनी चीन आणि भारताच्या नात्यावर बोलताना म्हटले की, भारत चीन यांच्यात नाजूक नाते आहे. त्या दोघांच्यामध्ये आम्ही लक्षण घालणे योग्य नाही. आम्ही भारत आणि चीन या दोन्ही मित्रांच्या संपर्कात असतो. भारतावर अमेरिका दबाव बनू शकत नसल्याचेही पुतिन यांनी म्हटले. मात्र, पुतिन यांनी पाकिस्तानचे काैतुक केल्याने नक्कीच भारताला धक्का बसला. अमेरिकेनंतर आता पाकिस्तान रशियाच्याही जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात