AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचे दोन तुकडे पाडण्याचा गेम बाथरूममध्येच शिजला, दोन नेते तिथेच भेटले; बांगलादेशच्या निर्मितीची गरज का पडली?

धार्मिक आणि आर्थिक असमानतेमुळे 1971 मध्ये पाकिस्तानचे दोन भाग झाले. लाखोंच्या संख्येनं लोकांचा मृत्यू झाला आणि त्याहून दुप्पट लोक बेघर झाले, तेव्हा कुठे पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारातून बांगलादेशला स्वातंत्र्य मिळालं होतं. आता पाकिस्तान सैन्याशी जवळीक आणि दहशतवादी गटांची बांगलादेशमध्ये एण्ट्री.. यामुळे बांगलादेश पुन्हा पाकिस्तान बनण्याच्या मार्गावर आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय.

पाकिस्तानचे दोन तुकडे पाडण्याचा गेम बाथरूममध्येच शिजला, दोन नेते तिथेच भेटले; बांगलादेशच्या निर्मितीची गरज का पडली?
शेख मुजीबूर रहमानImage Credit source: Twitter
| Updated on: Jul 25, 2025 | 4:03 PM
Share

भारताच्या शेजारील देश बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. तिथे लोक रस्त्यावर उतरले आहेत. भारताचे महान चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या वडिलोपार्जित घराचीही तोडफोड करण्यात आली. गेल्या वर्षीही जुलैमध्ये बांगलादेशमध्ये दंगल सुरू झाली होती. ज्याचं रुपांतर तीव्र हिंसाचारात झालं होतं. ज्यामुळे शेख हसीना यांना केवळ बांगलादेशचं पंतप्रधानपदच नाही तर स्वत:चा जीव वाचवण्यासाठी देशही सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला. परंतु यावेळी दृश्य थोडं वेगळं आहे. आता दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर संस्थेनंतर आता पाकिस्तानी दहशतवादी गटही बांगलादेशात घुसले आहेत. अशा परिस्थितीत, बांगलादेश पुन्हा एकदा पाकिस्तान बनण्याच्या मार्गावर आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. या प्रश्नाचं उत्तर कदाचित भविष्यात मिळेल, पण बांगलादेश निर्मितीची गरज...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?