AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पासपोर्ट रद्द झाल्यास काय होतं? कोणते पर्याय असतात? शेख हसीना प्रकरणावरून जाणून घ्या काय ते

पासपोर्ट एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी असणारं महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. याशिवाय एका देशातून दुसऱ्या देशात जाताच येत नाही. त्यामुळे पासपोर्ट किती महत्त्वाचा आहे दिसून येतं. पण हाच पासपार्ट रद्द झाला तर काय? कोणती कारवाई होते असे एक ना अनेक प्रश्न मनात आल्याशिवाय राहात नाही. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याबाबतही असंच काहीसं झालं आहे. आता त्यांच्यापुढे काय पर्याय आहे ते जाणून घेऊयात

पासपोर्ट रद्द झाल्यास काय होतं? कोणते पर्याय असतात? शेख हसीना प्रकरणावरून जाणून घ्या काय ते
| Updated on: Aug 24, 2024 | 6:17 PM
Share

पासपोर्ट काढणं ही काय साधी सोपी गोष्ट नाही. सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर कुठे हे महत्त्वाचं कागदपत्रं हाती पडतं. शिक्षण, व्यवसाय आणि विदेशात प्रवास करण्यासाठी पासपोर्ट महत्त्वाचा दस्तऐवज आहे. भारतात चार प्रकारचे पासपोर्ट मिळतात. सामान्य नागरिकांसाठीचा पासपोर्ट, कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यासाठी अधिकृत पासपोर्ट, उच्च पदस्थांसाठी डिप्लोमॅटिक पासपोर्ट आणि विदेशात संकटात असलेल्यांसाठी आपत्कालीन पासपोर्ट जारी केला जातो. 18 वर्षांवरील नागरिकांसाठी पासपोर्टची वैधता ही 10 वर्षे, तर त्या खालील वय असलेल्यांसाठी पासपोर्ट वैधता ही 5 वर्षे असते. त्यामुळे पासपोर्ट काढणं आणि तो जपणं किती महत्त्वाचं आहे हे दिसून येतं. हा पासपोर्ट रद्द झाला तर काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना प्रकरणानंतर समजून घेता येईल. चला तर या बाबत सविस्तर जाणून घेऊयात ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.