AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप ठराविक कालावधीनंतर कात का टाकतात? किती महिने न खाता जगू शकतात? जाणून घ्या कारण

Snake Molting process : सापाचं विश्व वेगळं असलं तरी त्याबाबत कायमच माणसाला कुतुहूल राहिलं आहे. हिंदू धर्मात सापांबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. तसेच त्याला देवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सापाबाबत अनेक कथा, भाकडकथा आणि अंधश्रद्धा आहेत. असं असताना साप कात का टाकत असावेत असा प्रश्न पडतो. चला जाणून घेऊयात त्याबाबत

साप ठराविक कालावधीनंतर कात का टाकतात? किती महिने न खाता जगू शकतात? जाणून घ्या कारण
साप ठराविक कालावधीनंतर कात का टाकतात? किती महिने न खाता जगू शकतात? जाणून घ्या कारणImage Credit source: TV9 Network/File
| Updated on: Aug 02, 2025 | 6:25 PM
Share

हिंदू धर्म आणि साप याबाबत वेगळंच नातं आहे असं म्हंटलं वावगं ठरणार नाही. भगवान विष्णू शेष नागावार शयन अवस्थेत असतात, तर महादेवांच्या गळ्यात वासुकी नाग आहे, इतकं ते धार्मिक आहे. सापांचा देश म्हणून अनेक जण उल्लेख करतात. जगभरात सापाच्या 3000 हून अधिक जाती आहेत. यापैकी फक्त 20 ते 25 टक्के साप विषारी आहेत. भारतात कोब्रा, क्रेट, रसेल वायपर, सॉ स्केल्ड वायपर यासारख्या विषारी जाती आहेत. त्यात सापांच्या या विश्वाबाबत कायमच आकर्षण राहिलं आहे. मग चित्रपट, मालिका, कथा आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून त्याचं आकर्षण वाढतं. अनेक लोककथा या सापाच्या अवतीभोवती फिरतात. त्यामुळे या सापाच्या विश्वाबाबत अनेक प्रश्न पडतात. साप कात का टाकतात? साप काहीच न खाता किती महिने राहू शकतात? वगैरे वगैरे प्रश्न पडतात. जर तुम्हालाही असेच प्रश्न पडले असतील तर त्याची उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यामुळे काही अंशी तुमच्या शंकांचं निरसन होईल. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.