सांगलीत गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू; एकजण काच फोडून बाहेर

जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झरेगावजवळ एक चारचाकी गाडी विहिरीत कोसळून मोठा अपघात झाला (Car accident by falling in well in Sangli).

सांगलीत गाडी विहिरीत कोसळून भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू; एकजण काच फोडून बाहेर
Follow us
| Updated on: Feb 03, 2020 | 8:26 AM

सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात झरेगावजवळ एक चारचाकी गाडी विहिरीत कोसळून मोठा अपघात झाला (Car accident by falling in well in Sangli). या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून यात 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. गाडीतील सर्व लोक नातेवाईकाच्या धन विधीसाठी जात होते. त्याचवेळी गाडी पारेकरवाडी येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडली (Car accident by falling in well in Sangli).

संबंधित लोक साताऱ्यामधील चितळीच्या आपल्या नातेवाईकाच्या धन विधीसाठी कारने प्रवास करत होते. दरम्यान, पारेकरवाडी येथे आले असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी थेट रस्त्याच्या कडेला असणाऱ्या कारमध्ये पडली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीतील पाच जणांचा मृत्यू झाला. गाडीतील एकजण अपघातानंतर गाडीची काच फोडून बाहेर आला. त्यामुळे तो या अपघातातून बचावला.

मच्छिंद्र पाटील (60), कुंडलीक बरकडे (60), गुंडा डोंबाळे (35), संगीता पाटील (40) आणि शोभा पाटील (38) अशी अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावं आहेत.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.