अवकाळी पावसाचा पिकांना फटका; शेतकरी पुन्हा एकदा संकटात

वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

अवकाळी पावसाचा पिकांना फटका; शेतकरी पुन्हा एकदा संकटात
Follow us
| Updated on: Nov 22, 2021 | 8:58 AM

पुणे – वातावरणात झालेल्या बदलामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसामुळे गहू, ऊस, भात या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेष: मावळ भागामध्ये अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. हरभरा पिकावर अळी पडल्याने पिक संकटात सापडले आहे.

भाज्यांची मागणी घटली

दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे पुणे जिल्ह्यातील चाकण बाजार समितीमध्ये भाज्यांची मागणी घटली आहे. मागणी घटल्याने दर कमी झाले असून, शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. विक्रीतून वाहतूक खर्चही निघत नसल्याने अनेकांनी  बाजारात भाज्या नेल्याच नाहीत, तर काही शेतकऱ्यांवर बाजारात भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. मागणी घटल्याने शेतकऱ्यांना फोटा आर्थिक फटका बसला आहे.

बळीराजा संकटात

दरम्यान सध्या राज्यातील शेतकरी वर्ग संकटात सापडल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने हातचे पिक गेले, सोयाबीन, बाजरी अशा सर्वच पिकांना मोठा फटका बसला. पिक पावसामुळे खराब झाल्याने बाजारात देखील त्याला योग्य किंमत मिळाली नही. या संकटातून सावरत नाही तोच आता अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे देखील मोठ्या प्रमाणा नुकसान झाले आहे. गहू, भात, ऊस अशा पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांवरी रोगराईचा प्रादुर्भाव वाढला आहे.

संबंधित बातम्या 

आघाडी सरकार हे वसुली सरकार, पोलखोल करण्यासाठी जनतेत जाणार, भाजप प्रवक्ते राम कदम यांची माहिती

बाब्बो, एकट्या जळगावात 3518 कोटींच्या वीजबिल थकबाकीचा डोंगर; महावितरणचे कंबरडे मोडले!

12 तारखेची घटना निंदनीय, पण 13ची घटना त्यापेक्षाही निंदनीय, फडणवीसांचं विधान बेजबाबदारपणाचं; यशोमती ठाकूरांचा पलटवार

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.