AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अल्लाहू अकबर असो’, की ‘जय श्रीराम’; संसदेत घोषणा नको : प्रकाश आंबेडकर

अल्लाहू अकबर असेल किंवा जय श्रीराम असेल संसदेत कोणतीही घोषणा देऊ नये, असे मत वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

'अल्लाहू अकबर असो', की 'जय श्रीराम'; संसदेत घोषणा नको : प्रकाश आंबेडकर
| Updated on: Jun 25, 2019 | 11:50 AM
Share

नवी दिल्ली : अल्लाहू अकबर असो की जय श्रीराम संसदेत कोणतीही घोषणा देऊ नये. संसदेत कोणत्याही धर्माच्या घोषणा नकोच, असे मत वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. सभागृह कोणतीही घोषणा न देता व्यवस्थित चालू शकते, संसदेचे पावित्र्य आपण जपले पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

यावेळी आंबेडकरांनी मॉब लिंचिंगवरही भाष्य केले. मॉब लिंचिंगच्या घटना खास मुस्लिमांच्या विरोधात होत आहेत. त्यामुळे या अत्याचारांना अल्पसंख्यांकावरील न म्हणता मुस्लीमांवरील म्हणायला हवे. बुद्धीभेद करण्यासाठीच अल्पसंख्यांक हा शब्द वापरला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे सरकार जमावाकडून होणारी ही हिंसा रोखण्यास कमकुवत आहे. सरकारनेच मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने दिल्याचाही आरोप आंबेडकरांनी केला.

आगामी विधानसभा निवडणुका वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्रित लढणार आहेत. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असुदोद्दीन ओवैसी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय झाला.

विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.