AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अल्लाहू अकबर असो’, की ‘जय श्रीराम’; संसदेत घोषणा नको : प्रकाश आंबेडकर

अल्लाहू अकबर असेल किंवा जय श्रीराम असेल संसदेत कोणतीही घोषणा देऊ नये, असे मत वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

'अल्लाहू अकबर असो', की 'जय श्रीराम'; संसदेत घोषणा नको : प्रकाश आंबेडकर
| Updated on: Jun 25, 2019 | 11:50 AM
Share

नवी दिल्ली : अल्लाहू अकबर असो की जय श्रीराम संसदेत कोणतीही घोषणा देऊ नये. संसदेत कोणत्याही धर्माच्या घोषणा नकोच, असे मत वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे. सभागृह कोणतीही घोषणा न देता व्यवस्थित चालू शकते, संसदेचे पावित्र्य आपण जपले पाहिजे, असंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.

यावेळी आंबेडकरांनी मॉब लिंचिंगवरही भाष्य केले. मॉब लिंचिंगच्या घटना खास मुस्लिमांच्या विरोधात होत आहेत. त्यामुळे या अत्याचारांना अल्पसंख्यांकावरील न म्हणता मुस्लीमांवरील म्हणायला हवे. बुद्धीभेद करण्यासाठीच अल्पसंख्यांक हा शब्द वापरला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे सरकार जमावाकडून होणारी ही हिंसा रोखण्यास कमकुवत आहे. सरकारनेच मॉब लिंचिंग करण्याचे खुले परवाने दिल्याचाही आरोप आंबेडकरांनी केला.

आगामी विधानसभा निवडणुका वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम एकत्रित लढणार आहेत. प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे प्रमुख असुदोद्दीन ओवैसी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय झाला.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.