बीड : वडिलांची हत्या झाल्याचे कळल्यावर पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाला लाथ मारुन बाहेर पडायला हवे होते, या राष्ट्र्वादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, “मुंडे साहेबांची हत्या झाली की नाही झाली, हा विषय तुमचा नाहीय महोदय. आणि तुम्ही राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे बोलत आहात, तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून […]
Follow us
बीड : वडिलांची हत्या झाल्याचे कळल्यावर पंकजा मुंडे यांनी मंत्रिपदाला लाथ मारुन बाहेर पडायला हवे होते, या राष्ट्र्वादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी समाचार घेतला. त्या म्हणाल्या, “मुंडे साहेबांची हत्या झाली की नाही झाली, हा विषय तुमचा नाहीय महोदय. आणि तुम्ही राष्ट्रवादीचे नेते छातीठोकपणे बोलत आहात, तर चौकशीची सुरुवात तुमच्यापासून करावी लागणार आहे.”. बीडमधील जाहीर सभेत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.