AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरधाव ट्रकने टेम्पो आणि पिकअप कारला चिरडलं, 16 प्रवाशांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एका ट्रकने टेम्पो आणि प्रवाशांनी परलेल्या पिकअप गाडीला चिरडले. ही घटना आज (27 ऑगस्ट) राष्ट्रीय मार्गावर जमुका जवळ घडली.

भरधाव ट्रकने टेम्पो आणि पिकअप कारला चिरडलं, 16 प्रवाशांचा मृत्यू
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Aug 27, 2019 | 1:44 PM
Share

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एका ट्रकने टेम्पो आणि प्रवाशांनी परलेल्या पिकअप गाडीला चिरडले. ही घटना आज (27 ऑगस्ट) राष्ट्रीय मार्गावर जमुका जवळ घडली. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी आहेत. तसेच मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असं सांगितलं जात आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

उत्तर प्रदेशातील जमुका जवळील राष्ट्रीय मार्गावर आज सकाळी एक टेम्पो जात होता. यावेळी मागून एक वेगवान ट्रक आला. हा ट्रक थेट टेम्पोवर धडकला आणि टेम्पोच्या पुढे असलेल्या पिकअप गाडीलाही ट्रकने धडक दिली. त्यामुळे हा ट्रक पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की, जागीच 16 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक खोळंबा

सध्या घटनास्थळावर पोलिसांचे बचावकार्य सुरु आहे. टेम्पोखाली अनेक मृतदेह अडकले आहेत. टेप्मोखाली अडकलेल्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. या अपघातामुळे सध्या मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र