AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, बारवी धरण हाऊसफुल

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण जुन्या क्षमतेनुसार भरून वाहू लागले आहे. यामुळे ठाणेकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

ठाणे जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, बारवी धरण हाऊसफुल
| Updated on: Jul 30, 2019 | 8:25 AM
Share

ठाणे : ठाणे जिल्ह्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण जुन्या क्षमतेनुसार भरून वाहू लागले आहे. यामुळे ठाणेकरांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे, बदलापूर, नवी मुंबई या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे बदलापूरजवळ असलेले बारवी धरण 100 टक्के भरुन वाहू लागले आहे. या धरणातून अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, ठाणे मीरा भाईंदर यासारख्या मुख्य शहरांबरोबरच औद्योगिक वसाहतीना पाणी पुरवठा केला जातो.

बारवी धरणाच्या जुन्या क्षमतेनुसार हे धरण शंभर टक्के भरलं आहे. काल संध्याकाळी 5 च्या  सुमारास हे धरण काठोकाठ भरुन वाहू लागले. बारवी धरणाची पूर्वीची क्षमता ही 68.60 मीटर होती. त्यानंतर नुकतंच या धरणाची उंची 4 मीटरने वाढवण्यात आली असून ती 72.60 मीटरपर्यंत करण्यात आली आहे.

त्यामुळे यंदा बारवी धरणात अतिरिक्त पाणी साठा जमा होणार आहे. तसेच धरणाच्या पाणी साठवण क्षमता 234  दश लक्ष घनमीटर इतकी होती. आता ही क्षमता वाढून 340.48 दशलक्ष घनमीटर इतकी होणार आहे .

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.