AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!

रिठा-आवळा आणि शिककाई ही नैसर्गिक औषधी वनस्पती आहेत. ज्याचा वापर केसांमध्ये वर्षानुवर्षे केला जात आहे. केसांच्या वाढीसाठी रीठा, आवळा, शिककाई हे खूप चांगले मानले जाते. जाणून घ्या, त्याचे फायदे आणि त्याचा वापर कसा करायचा.

Hair Care Tips : केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!
केसांच्या सर्व समस्यांवर उपाय आहे रिठा-आवळा आणि शिककाई; जाणून घ्या, त्याचे फायदे आणि वापरण्याची पद्धत!Image Credit source: Google
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Aug 02, 2022 | 9:49 PM
Share

रिठा-आवळा आणि शिककाई या अशा गोष्टी आहेत. ज्या आपल्या आजी-आजोबांच्या काळापासून वापरल्या जात आहेत. पूर्वीच्या काळी केस काळे, दाट आणि लांब करण्यासाठी याचा वापर केला जात असे. आजकाल तुम्ही कितीही महागडे शॅम्पू वापरत असलात तरी, सर्वांमध्ये केमिकलचा वापर (Use of chemicals) केला जातो. त्यामुळे केसांना एकप्रकारे नुकसान होते. पण रिठा-आवळा आणि शिककाई ही औषधी वनस्पती (Medicinal plants) आहेत, ज्याचा नैसर्गिकरित्या केसांना फायदा होतो. केसांमध्ये त्यांचा वापर केल्याने केसांचे आरोग्य काही दिवसांतच सुधारू लागते, असे म्हणतात. तसेच, यामुळे सर्व अकाली समस्यांपासून (premature problems) आराम मिळतो. केसांच्या वाढीसाठी रीठा, आवळा, शिककाई हे खूप चांगले मानले जाते. जाणून घ्या, त्याचे फायदे आणि त्याचा वापर कसा करायचा.

केस गळणे थांबविते

केस गळण्याची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. याचे कारण चुकीचे अन्न, रासायनिक पदार्थांचा वापर, गरम करणाऱ्या साधनांचा अतिवापर आणि प्रदूषण इत्यादी मानले जाते. पावसाळ्यात ही समस्या अधिकच बिकट होते. जर तुम्ही रिठा-आवळा आणि शिककाईचा वापर केला तर तुमची समस्या बर्‍याच अंशी आटोक्यात येऊ शकते. रिठा-आवळा आणि शिककाई देखील केसांची वाढ सुधारतात आणि केस निरोगी करतात.

केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करते

जरी तुमचे केस वेळेपूर्वी पांढरे होऊ लागले असतील, तर रिठा-आवळा आणि शिककाई तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. या तीन औषधी वनस्पतींचे मिश्रण केस काळे ठेवण्यासाठी उपयुक्त मानले जाते. हे तुमच्या पांढर्‍या केसांची वाढ थांबवते. यामुळे अवेळी पांढऱ्या केसांची समस्या आटोक्यात येते.

डोक्यातील कोंडा आणि दुतोंडी केसांपासून मुक्ती

रिठा-आवळा आणि शिककाईमुळे केसांमधील कोंड्याची समस्याही दूर होते. याशिवाय स्प्लिट एंड्समुळे केसांची समस्याही दूर होते. ते लावल्याने केसांना पोषण मिळते. केस चमकदार आणि मजबूत होतात.

वापराची पद्धती

केसांच्या गरजेनुसार रिठा-आवळा आणि शिककाई समान प्रमाणात घ्या आणि थोडे पाणी घालून घट्ट पेस्ट बनवा. रात्रभर चांगले भिजू द्या. सकाळी हे मिश्रण केसांना लावा.

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?