AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri Fasting: वजन कमी करण्यासाठी ‘या’ 5 टिप्स फॉलो करा, वाचा! 

नवरात्रोत्सवाची सुरूवात झाली आहे. लोक हा नऊ दिवसांचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात आणि नऊ दिवस उपवास देखील पकडतात. उपवास करण्यामागची वैज्ञानिक संकल्पना म्हणजे नियमित अन्न खाण्यापासून विश्रांती घेऊन आपले शरीर डिटॉक्स करणे आणि शुद्ध करणे.

Navratri Fasting: वजन कमी करण्यासाठी 'या' 5 टिप्स फॉलो करा, वाचा! 
आहार
| Edited By: | Updated on: Oct 10, 2021 | 4:41 PM
Share

मुंबई : नवरात्रोत्सवाची सुरूवात झाली आहे. लोक हा नऊ दिवसांचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात आणि नऊ दिवस उपवास देखील पकडतात. उपवास करण्यामागची वैज्ञानिक संकल्पना म्हणजे नियमित अन्न खाण्यापासून विश्रांती घेऊन आपले शरीर डिटॉक्स करणे आणि शुद्ध करणे. नवरात्रीमध्ये ग्लूटेन मुक्त धान्य आणि हलके पदार्थ खाण्यास प्रोत्साहन मिळते. मात्र, उपवासादरम्यान आपण नेमके काय आहारात घेतले पाहिजे. हे आपण आज बघणार आहोत.

1. आहारात भाज्या घ्या

उपवासाचा अर्थ असा नाही की तुम्ही तळलेले बटाटे आणि पुरी खात रहा. आपण पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोप्या असलेल्या हिरव्या भाज्या खाण्यावर भर दिला पाहिजे. आपण घरी सलाद आणि सूप देखील बनवू शकता. यामुळे आपल्या शरीराला उपवासादरम्यान देखील ऊर्जा मिळते.

2. जेवण करताना हे लक्षात ठेवा

लहान आणि वारंवार जेवण केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. अगदी लहान जेवण करूनही तुम्ही दिवसभर पोषण आणि उत्साही राहता.

3. कमी चरबीयुक्त अन्न

उपवासादरम्यान तुम्ही एकदा किंवा दोनदा तुमची आवडती कुट्टू पुरी खाऊ शकता. परंतु जास्त चरबीयुक्त पदार्थ खाणे टाळा. फुल क्रीम दूध किंवा पनीर खाऊ नका. फळांचे सलाद देखील यादरम्यान तुम्ही खाऊ शकता.

4. स्वतःला हायड्रेटेड ठेवा

उपवासादरम्यान स्वतःला हायड्रेटेड ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. पाणी सेल्युलर स्तरावर शरीर स्वच्छ आणि डिटॉक्स करण्यास मदत करते. स्वतःला हायड्रेटेड ठेवल्याने वजन कमी होण्यासही मदत होते. आपण आपल्या शरीराला अधिक चांगल्या प्रकारे डिटॉक्स करण्यासाठी गरम पाणी देखील पिऊ शकता.

5. व्यायाम

आपण उपवास करत आहात याचा अर्थ असा नाही की आपण व्यायाम करू नये. जर तुम्हाला उर्जा कमी वाटत असेल तर तुम्ही काही हलके व्यायाम करा. हे चरबी जमा होण्यास आणि रक्त परिसंचरण वाढण्यास मदत करेल, ज्यामुळे चयापचय क्रिया अधिक चांगली होऊ शकते आणि त्यामुळे वजन कमी होऊ शकते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Navratri Fasting, Follow these 5 tips to lose weight)

Follow Us
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकी आधीच मोठं घडतंय! अलीकडेच शिंदेंची भेट घेणारे आष्टीकर
ठाकरेंच्या बैठकी आधीच मोठं घडतंय! अलीकडेच शिंदेंची भेट घेणारे आष्टीकर उस्थित राहणार? स्वतःच केला खुलासा
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
Sanjay Raut On Dharavi | 'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता मुंब्य्रात...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट...
इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताधाऱ्यांवर बोरची टीका
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत ज्योती वाघमारेंचा ठाकरे गटाला थेट इशारा, संजय राऊतांवरही निशाणा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं विधान; राजकारणात मोठा भूकंप येणार?