AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology News : ‘या’ जन्म तारखेचे लोक असतात भलतेच रोमॅंटिक; जोडीदारावर करतात प्रेमाचा वर्षाव

Lovable Born Birth Date : अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखेला जन्मलेले लोक हे अतिशय रोमॅंटिक आणि आपल्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करणारे असतात. आज आम्ही तुम्हाला त्या तारखा कोणत्या ते सांगणार आहे.

Numerology News : 'या' जन्म तारखेचे लोक असतात भलतेच रोमॅंटिक; जोडीदारावर करतात प्रेमाचा वर्षाव
numerologyImage Credit source: tv9 marathi
राखी राजपूत
राखी राजपूत | Updated on: Mar 16, 2025 | 5:24 PM
Share

आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारा कोणीतरी असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आपलं प्रेम जीवन इतके चांगले असावे की जीवनातील सर्व दुःख कमी वाटतील, अशी सगळ्यांची इच्छा असते. एखाद्या चित्रपटातल्या नायका सारखं आपली काळजी घेणारा, आपल्यावर खूप प्रेम करणारा, रोमॅंटिक जोडीदार मिळाला तर आयुष्य स्वर्गासारखं वाटतं. पण असे रोमॅंटिक जोडीदार खरच असतात का? असा प्रश्न आपल्याला पडतो. पण अंकशास्त्रानुसार, काही विशिष्ट तारखेला जन्मलेले लोक हे अतिशय रोमॅंटिक आणि आपल्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करणारे असतात.

तुमच्याही आयुष्यात जर या जन्म तारखेला जन्मलेला जोडीदार असेल तर तुमचं आयुष्य प्रेमाने भरून जाईल. ही माणसं तुम्हाला कधीच प्रेमाची कमतरता भासू देणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशा जन्मतारखांबद्दल सांगणार आहोत ज्या आपल्या प्रेम जीवनात आणि लग्नानंतर जोडीदाराचे प्रेम जीवन सुखी आणि आनंदी करतात.

या तारखेला जन्मलेले लोक प्रेम दाखवण्यात असतात माहिर

अंकशास्त्रानुसार, 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेले लोक खूप रोमँटिक मानले जातात. जोडीदाराचे प्रेम जीवन आनंदी बनवते. प्रेम दाखवण्याच्या बाबतीत ते खूप चांगले मानले जातात. जरी या तारखेला जन्मलेले लोक कोणावरही सहज विश्वास ठेवत नसले तरी एकदा त्यांनी कोणावर विश्वास ठेवला की त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात.

राजा किंवा राणीसारखे आयुष्य जगतात

2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक 2 असतो. त्याचा अधिपती ग्रह चंद्र आहे. या जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांना विशेषतः चंद्राचा आशीर्वाद मिळतो, जो मनासाठी जबाबदार ग्रह आहे. अंकशास्त्रानुसार, या राशीच्या लोकांना राजा किंवा राणीसारखे जीवन जगणे आवडते. ते त्यांच्या जोडीदारांशी एकनिष्ठ असतात आणि प्रत्येक प्रकारे प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी ओळखले जातात. लग्नानंतर आपल्या जोडीदाराची काळजी कशी घ्यावी हे देखील आपल्याला चांगलेच माहिती असते. कायम रोमॅंटिक मूडमध्ये असलेले हे लोक बघायला मिळतात. मात्र त्यांना त्यांच्या जोडीदाराकडून जास्त अपेक्षा असतात, त्यामुळे कधीकधी त्यांना अपेक्षाभंगाला देखील सामोरं जावं लागतं.

Follow Us
इथेच घोडं अडलं! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज मिळणार, तिकडे गिते काही
इथेच घोडं अडलं! इकडे महाजन म्हणतात आज गुडन्युज मिळणार, तिकडे गिते काही ऐकेना, महायुतीत मोठी खलबत
नाशिकच्या राजकारणात खलबतं! गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
Narendra Darade | नाशिकच्या राजकारणात मोठी खलबतं! गोकुळ गितेंच्या पाठिंब्यासाठी दराडेंची गुप्त भेट
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या नेत्यावर
मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर
विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
Maratha Reservation | सरकारच्या आश्वासनांचा भंग? विखे पाटलांच्या बंगल्याबाहेर मराठा आंदोलकांचा थेट ठिय्या!
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवर
मुख्यमंत्र्यांच्या सुचनेवरून मी... राष्ट्रवादीकडील राज्यसभेच्या जागेवरून नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाल्या?
सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो.....
Vijay Wadettiwar | सरकार OBC जनगणनेला घाबरतंय? वडेट्टीवारांचा हल्लाबोल; जेल भरो आंदोलनाचा थेट इशारा!
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?