AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यापाऱ्याचा असाही दानशूरपणा, चक्क माल भरून हातगाड्या वाटल्या

केवळ बेरोजगार आणि नितीन कदम यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

व्यापाऱ्याचा असाही दानशूरपणा, चक्क माल भरून हातगाड्या वाटल्या
चारचाकी हातगाड्यांचे वाटप Image Credit source: tv 9
| Edited By: | Updated on: Oct 20, 2022 | 10:43 PM
Share

अमरावती : शहरामधील गरिबीतून पुढे आलेले प्रसिध्द उद्योजक (Entrepreneur) व दानशूर समाजसेवी अशी नितीन कदम यांची ओळख आहे. नितीन कदम (Nitin Kadam) हे संकल्प बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आहेत. नितीन कदम यांच्या पुढाकारातून आज बेरोजगार युवकांना रोजगारासाठीचा (Employment) कार्यक्रम घेण्यात आला. चारचाकी हातगाडी, व्यवसायासाठी भांडवल व अत्यावश्यक साहित्य वाटप बेरोजगारांना करण्यात आले. संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयासमोर अगदी साधेपणाने हा सोहळा पार पडला.

या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्याला आमंत्रण देण्यात आले नव्हते. केवळ बेरोजगार आणि नितीन कदम यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

बेरोजगार गरजू युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यादृष्टीने दोनशे चारचाकी हातगाडींसह त्या गाडीवर माल भरून वाटप करण्यात आले. सर्व गाड्यांची पूजा केल्यानंतर सर्व बेरोजगार युवकांना या गाड्या त्यांच्या सुपूर्त करण्यात आल्या.

नितीन कदम म्हणाले, लॉकडाऊनमध्ये बरेचसे लोकं बेघर झाले. बेरोजगार झाले. त्यांना रोजगार नाही. त्यामुळं एनजीओच्या मार्फत गरिबांना रोजगाराची साधन उपलब्ध करून दिले. गोरगरिबांची दिवाळी आनंदात जावी, हा त्यामागचा उद्देश होता.

आमच्याकडे आणखी फार्म येत आहेत. असे बेरोजगार बरेच लोकं आहेत. त्यांनाही आम्ही रोजगार देऊ.सध्या दोनशे लोकांना मदत केली. माझ्या क्षमतेनुसार जेवढं शक्य होईल, तेवढी मदत करतो, असंही कदम यांनी सांगितलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.