AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेकडो लोकांना तणावमुक्त करणाऱ्या डॉक्टरानेच तणावातून आयुष्य संपवलं, अकोल्यातील दुर्दैवी घटना

अकोल्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरानेच विषारी इजेक्शन घेऊन आपलं आयुष्य संपवलं आहे, या घटनेनं खळबळ उडाली आहे.

शेकडो लोकांना तणावमुक्त करणाऱ्या डॉक्टरानेच तणावातून आयुष्य संपवलं, अकोल्यातील दुर्दैवी घटना
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 21, 2025 | 6:33 PM
Share

अकोल्यामधून मोठी बातमी समोर येत आहे, मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरांनी आत्महत्या केली आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.  मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं जीवन संपवल्याची  माहिती समोर येत आहे. ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. त्यांनी आपल्या राहात्या घरी आत्महत्या केली.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मानसोपचा तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली आहे. त्यांनी आपल्या  न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी आत्महत्या केली. विषारी इजेक्शन घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. ते अकोल्यामधील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते. या घटनेनं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट 

अकोल्यात मानसोपचार तज्ज्ञानेच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या केली. त्यांनी आपल्या राहात्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. ते अकोल्यातील सन्मित्र हॉस्पिटलमध्ये नोकरीला होते.

अनेकांना केलं तणावमुक्त 

डॉ. प्रशांत जावरकर हे अकोल्यामधील एका रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करत होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून याच हॉस्पिटलमध्ये कामाला होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये तणावात असलेल्या शेकडो लोकांना समुपदेशन करून तणावमुक्त केलं. मात्र त्यानंतर त्यांनी स्वत:च आत्महत्या केली आहे.

डॉ.  प्रशांत जावरकर यांनी आपल्या न्यू तापडिया नगर भागातील राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? आत्महत्येमागं नेमकं काय करण होतं? हे अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र त्यांनी कुठल्या तरी तणावातून आपलं आयुष संपवलं असावं अशी चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत