AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जासाठी मुदत वाढ ; ‘या’ तारेखेपर्यंत करता येणार अर्ज

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरले जात असल्याने विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेद्वारेच फॉर्म भरावे. असे आवाहन राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना केले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बोर्डाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्जासाठी मुदत वाढ ; 'या' तारेखेपर्यंत करता येणार अर्ज
विद्यार्थी
| Edited By: | Updated on: Dec 09, 2021 | 9:54 AM
Share

पुणे- यंदा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. या मुदत वाढीमुळे विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

यामुळे दिली मुदतवाढ

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना येणाऱ्या तांत्रिक  अडचणी लक्षात घेऊन ही मुदत वाढ देण्यात येणार आहे. या नियमित शुल्कानुसार विद्यार्थ्यांना येत्या 20 डिसेंबर 2021पर्यंत विलंब शुल्कासह 21 डिसेंबर 2021पर्यंत अर्ज करता येणार आहे. या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने दहावीच्या बोर्ड परीक्षेचा अर्ज करता येणार आहे. माध्यमिक शाळांमध्ये सरल डेटाबेसवरून नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज भरायचे आहेत. अर्ज केल्यानंतर 2  जानेवारीपर्यंत 2022 शाळा विद्यार्थ्यांची चलन डाऊनलोड करून बँकेत शुल्क भरू शकतात. शाळांनी माध्यमाकडे प्री – लिस्ट जमा करण्याची अंतिम मुदत 4  जानेवारी 2022  पर्यंत आहे.

शाळेकडून भरावेत अर्ज

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरले जात असल्याने विद्यार्थ्यांनी माध्यमिक शाळेद्वारेच फॉर्म भरावे. असे आवाहन राज्य मंडळाने विद्यार्थ्यांना केले आहे.

तुमच्याकडे असतील ‘या’पेक्षा अधिक सीम कार्ड तर होऊ शकतात बंद; दूरसंचार विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Aurangabad: विद्यापीठातल्या शिवाजी पुतळ्याच्या पायाभरणीत रायगडाची माती अन् चवदार तळ्याचे पाणी!

फॉरेन्सिक सायन्सच्या विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळामध्ये इंटर्नशिपची संधी, 10 ते 15 हजार विद्यावेतन; ठाकरे सरकारचा निर्णय

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.