AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार”; काँग्रेसचा थेट भाजपला इशारा…

भाजपकडून सातत्याने महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार; काँग्रेसचा थेट भाजपला इशारा...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 13, 2023 | 10:39 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपच्या डझनभर मंत्र्यांकडून अपमान केला गेला आहे. तर कालच वारकरी संप्रदायावर या सरकारने अन्याय करुन त्यांनी आपली खरी वृत्ती दाखवली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रमध्ये फुले,शाहू, आंबेडकर यांचा विचार संपवाण्याचा काम हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे. राज्यातील हे सरकार मनुवादी विचारसरणीचे सरकार आहे. त्यामुळेच डझनभर भाजपचा नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही माऊलींचा आदर करत त्याचा सन्मान केला होता. तर सध्याचे सरकार मात्र जाणीवपूर्वक याविरोधात वर्तन करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रच निवडणुका लढविणार असून महाराष्ट्र हा भाजपमुक्त झालेला असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यानिमित्ताने कर्नाटकमधील नागरिकांचेही आभार मानत त्यांनी मातोश्रीचेही त्यांनी आभार मानले आहेत. ज्या प्रमाणे कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली आहे, तसाच परिणाम आता महाराष्ट्रातही दिसेल असं मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपकडून सातत्याने महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

तसेच महाराष्ट्रात वारकऱ्यांची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे, मात्र यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने वारकरी संप्रदायावर लाठीचार्च करुन वारऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मनुस्मृतीला पुरोगामी संतांनी विरोध केला होता, त्यामुळे या प्रथेला कसे बंद करता येईल यासाठी लाठीचार्ज केला गेला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान