मुंबईः देवेंद्र फडणवीस आणि टीम भाजप हे नेहमी समोरच्याला तुच्छ लेखत असतात. त्यांनी नेहमीच शिवसेनेला किंचित सेना, शिल्लक सेना म्हणून हिणवत आले आहे. त्याच बरोबर त्यांनी जसं शिवसेनेला वाटेल तशी टीका करत आले आहेत. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी पप्पू म्हणूनही त्यांच्याकडून दर्पोक्ती करण्यात आली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातही त्यांनी तिच नीती वापरत समोरच्या प्रतिपक्षालाही त्यांनी तुच्छ लेखले म्हणून त्यांनी नाशिकच्या जागेसाठी मोठा खड्डा खोदला होता,