AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चलनी नोटांवर लिहिल्याने त्या बाद ठरतात का ? सरकारने स्पष्ट केले

यासंदर्भात मागे अशाप्रकारे 2000, 500, 200 आणि 100 रूपयांच्या नोटांवर लिहिल्याने त्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत अशा आशयाच्या बातम्या व्हॉट्सअपवर आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांसाठी सरकारने स्पष्ठ केले आहे.

चलनी नोटांवर लिहिल्याने त्या बाद ठरतात का ? सरकारने स्पष्ट केले
NOTE_RBIImage Credit source: NOTE_RBI
| Updated on: Jan 09, 2023 | 4:23 PM
Share

मुंबई : नोटांवर काही- बाही लिहायची तुम्हाला सवय आहे का? तर ही आहे तुमच्यासाठी महत्वाची बातमी.. नोटांवर नाव लिहिणे किंवा आकडे लिहिण्याची भारतीयांची आवडती सवय आहे. नोटांवर पेनाने लिहिल्यास त्या चलनातून बाद करण्यात येतील असे व्हॉट्सअप संदेश फिरत असतात. परंतू सरकारने आता स्पष्ट केले आहे. काय ते पाहूया…

भारतीय नोटांवर हिशेब लिहित असतात. किंवा लक्षात राहण्यासाठी देखील नोटांचाच आधार घेतला जातो. नोटांची गड्डी मोजल्यावर त्यावर किती रक्कम झाली याचीही नोंद केली जाते.

यासंदर्भात मागे व्हॉट्सअपवर यापुढे अशाप्रकारे 2000, 500, 200 आणि 100 रूपयांच्या नोटांवर लिहिल्याने त्या नोटा चलनातून बाद करण्यात येणार आहेत अशा आशयाच्या बातम्या आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचा गैरसमज दूर करण्यासाठी सरकार पुढे आले आहे.

चलनी नोटांवर काही गिचमिड अक्षरांत लिहिणे तुम्हाला जरी आवडत असले तरी रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की अशा प्रकारे नोटांवर लिहिल्याने नोटा अवैध ठरत नाहीत किंवा चलनातून बादही केल्या जाणार नाहीत.

मात्र अशाप्रकारे नोंटावर लिहिणे अयोग्य आहे. नागरीकांनी अशाप्रकारे नोंटांवर लिहिल्याने त्या घाण विद्रुप होऊन त्यांचे आयुष्य देखील कमी होते. त्यामुळे नोटांवर लिहू नये हेच चांगल्या नागरिकाचे कर्तव्य आहे असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.