AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई विमानतळावर तरुणाची आत्महत्या

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेश येथून आलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अक्षय राजवीर (31) असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने विमानतळावरील एका इमारतीवरुन उडी मारली. या तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेल नाही. या घटनेचा सांताक्रुझ पोलीस अधिक तपास करत आहेत. मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 जवळ शनिवारी […]

मुंबई विमानतळावर तरुणाची आत्महत्या
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM
Share

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उत्तर प्रदेश येथून आलेल्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अक्षय राजवीर (31) असं या तरुणाचं नाव आहे. या तरुणाने विमानतळावरील एका इमारतीवरुन उडी मारली. या तरुणाच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेल नाही. या घटनेचा सांताक्रुझ पोलीस अधिक तपास करत आहेत.

मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 जवळ शनिवारी सकाळी अक्षय गेला. विमानतळावर पोहोचल्यानंतर अक्षयने आपल्या कुटुंबियांना फोन लावून बोलावले. आई वडील आल्यानंतर त्याने विमानतळावरील एका इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली.

यावेळी घटना स्थळाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे, “माझ्या मृत्यूला कुणीही जबाबदार नाही”, असं अक्षयने या चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. या घटनेमुळे काही काळ विमानतळ परिसरात तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.

दरम्यान अक्षयच्या आत्महत्येनंतर तो जेट एअरवेजचा कर्मचारी असल्याचे मेसेज व्हायरल झाले होते. मात्र अक्षय जेटएअरवेजचा कर्मचारी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. अक्षय दोन दिवसांपूर्वी गाझियाबाद, उत्तर प्रदेश येथून मुंबईत आला होता. दोन वर्षापासून तो मानसिक तणावाखाली होता.

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.