AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील कर्मचारी, पोलीस ठाण्यात दीड हजार जणांची ड्युटी

परप्रांतियांना परत पाठवण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे (Mantralaya Employees to help Mumbai Police)

पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील कर्मचारी, पोलीस ठाण्यात दीड हजार जणांची ड्युटी
| Updated on: May 20, 2020 | 12:35 PM
Share

मुंबई : राज्यातील पोलीस दलाभोवती ‘कोरोना’चा विळखा वाढत चालला आहे. त्यामुळे तणाव वाढत चाललेल्या पोलिसांच्या मदतीला आता मंत्रालयातील कर्मचारीही येणार आहेत. परप्रांतियांना परत पाठवण्याच्या कामात पोलिसांना कर्मचाऱ्यांची मदत होणार आहे. (Mantralaya Employees to help Mumbai Police)

पोलीस दलात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातल्या कर्मचाऱ्यांची आता पोलीस ठाण्यात ड्युटी लागणार आहे. जवळपास दीड हजार कर्मचारीवर्ग पोलिसांच्या मदतीला येणार आहे.

परप्रांतियांना परत पाठवण्यासाठी गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांची पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे.

मंत्रालयातील कर्मचारी स्थलांतरित मजुरांची माहिती संकलित करणार आहेत. यासाठी हे कर्मचारी पोलिसांना मदत करणार आहेत. 1421 मंत्रालयीन अधिकारी कर्मचारी हे पोलीस दलाला उपलब्ध होणार आहेत.

राज्यात एका दिवसात 60 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला. एकूण 1388 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना आतापर्यंत ‘कोरोना’ची लागण झाली आहे. एकूण 12 पोलिसांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. तर 428 पोलीस बरे होऊन घरी परतले.

(Mantralaya Employees to help Mumbai Police)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.