AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2024 | नवी मुंबई विमानतळ कधी पूर्ण होणार? अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी सांगितली तारीख

Maharashtra Assembly Interim Budget Session 2024 | रेल्वे प्रकल्पांसाठी १५ हजार कोटींची भरीव तरतूद केंद्रीय अर्थ संकल्पात करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे.

Maharashtra Budget 2024 | नवी मुंबई विमानतळ कधी पूर्ण होणार? अर्थसंकल्पीय भाषणात अजित पवार यांनी सांगितली तारीख
अजित पवार
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 27, 2024 | 2:42 PM
Share

मुंबई, दि. 27 फेब्रुवारी 2024 | राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. यावेळी त्यांनी राज्यातील पायाभूत सुविधांवर जोर दिला. राज्यात रेल्वेचा विकास वेगाने सुरु आहे. राज्यात ६ वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत. रेल्वे प्रकल्पासाठी १५ हजार कोटींची भरीव तरतूद केंद्रीय अर्थ संकल्पात करण्यात आली आहे. नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहे. राज्यात रस्ते, बंदरे, विमानतळ, वीज प्रकल्पाचे कामे सुरु आहेत. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश करण्यासाठी विकास धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. पायाभूत सुविधांवर १ रुपये खर्च केला तर स्थूल भांडवलात तीन ते साडेतीन रुपयांची वाढ होत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत

कोस्टल रोडचे काम अंतिम टप्प्यात आहे. वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत करणार आहे. विरार अलिबाग मल्टीकॉरिडोर, जालना नांदेड करता भूसंपादनास निधी उपलब्ध करून दिला जात आहे. भारतातील पहिली बुलेट ट्रेनचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले आहे. सागरी भागात ९ पैकी ३ पुलास मान्यता दिली आहे. राज्यात ७ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ग्रामीण भागात दळणवळण अधिक भक्कम करण्यासाठी १० हजार किमी व्यतिरिक्त ७ हजार किलोमीटर रस्त्यांची कामे हाती घेणार आहे.

मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी

वाढवण बंदराची किंमत ७६ हजार कोटी रुपये आहे. रेडिओ क्लब येथे २२९ कोटी रुपयांचे बांधकाम हाती घेतले आहे. भगवती बंदर येथे ३०० कोटी रुपयांचे कामे सुरु आहेत. जंजिरा येथे १११ कोटींचे काम सुरु आहे. एलिफंटा येथे बंदर विकासाची कामे हाती घेण्यात येत आहे.

नागपूर मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. अमरावती येथील विमानतळ धावपट्टी विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. या ठिकाणी रात्रीचे उड्डाण घेण्यासाठी सेवा सुरु केली जाईल. ग्रामविकास विभागास ९ हजार कोटी रुपये दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे साक्षीदार असलेल्या ११ गड किल्ल्यांना दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्राने युनेस्कोला पाठवला आहे, असे अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!