मुंबई: महाविकास आघाडीने काल मुंबईत महामोर्चा पार पडला. या मोर्चाला प्रचंड गर्दी झाली होती. मात्र, मोर्चावरून आता शिंदे आणि ठाकरे गट आमने सामने आले आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्या सिनेमाचे डायलॉग ट्विट करत दोन्ही गटांकडून एकमेकांवर हल्ला चढवण्यात आला आहे. राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.