AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय पासपोर्टच्या रँकींगमध्ये सुधारणा, आता इतक्या देशात व्हिसा फ्री प्रवास

भारतीय पासपोर्ट धारकांची बल्ले बल्ले झाली आहे. कारण आता भारताच्या पासपोर्टची रँक 75 व्या स्थानावर पोहचले आहे. त्याने अनेक महत्वाच्या देशात आता व्हिसाशिवाय प्रवेश शक्य झाला आहे.

| Updated on: Feb 13, 2026 | 11:40 PM
Share
हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्टचे स्थान सुधारले असून आता भारताची रँक 75 व्या स्थानी आली आहे. आता भारतीय नागरिकांना तब्बल 56 देशात व्हिसा फ्री वा व्हीसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करता येणार आहे.

हेनली पासपोर्ट इंडेक्समध्ये भारतीय पासपोर्टचे स्थान सुधारले असून आता भारताची रँक 75 व्या स्थानी आली आहे. आता भारतीय नागरिकांना तब्बल 56 देशात व्हिसा फ्री वा व्हीसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करता येणार आहे.

1 / 5
हेनली पासपोर्ट इंडेक्स  - हेनली पासपोर्ट इंडेक्स जगातल्या देशांच्या  पासपोर्टना त्या देशाचे नागरिक व्हिसा शिवाय किती देशात प्रवेश करु शकतात या आधारे प्रवेश देतो. कोणत्याही देशाची रँक जेवढी चांगली असते, तेवढे त्या नागरिकांची जागतिक सुविधा तेवढी जास्त चांगली मानली जाते.

हेनली पासपोर्ट इंडेक्स - हेनली पासपोर्ट इंडेक्स जगातल्या देशांच्या पासपोर्टना त्या देशाचे नागरिक व्हिसा शिवाय किती देशात प्रवेश करु शकतात या आधारे प्रवेश देतो. कोणत्याही देशाची रँक जेवढी चांगली असते, तेवढे त्या नागरिकांची जागतिक सुविधा तेवढी जास्त चांगली मानली जाते.

2 / 5
भारतीय पासपोर्ट धारकांना आता आशिया, आफ्रीका, कॅरेबिय आणि पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशात व्हिसा फ्री एण्ट्री मिळणार आहे. यात भूतान, नेपाळ, फिजी, मॉरिशस, थायलँड, इंडोनेशिया, मालदीव आणि श्रीलंकासारख्या देशात मुक्त प्रवेश मिळणार आहे.

भारतीय पासपोर्ट धारकांना आता आशिया, आफ्रीका, कॅरेबिय आणि पॅसिफिक क्षेत्रातील अनेक देशात व्हिसा फ्री एण्ट्री मिळणार आहे. यात भूतान, नेपाळ, फिजी, मॉरिशस, थायलँड, इंडोनेशिया, मालदीव आणि श्रीलंकासारख्या देशात मुक्त प्रवेश मिळणार आहे.

3 / 5
 भारताची जागतिक ओळख आणि परराष्ट्रीय नितीचा विजयाचे हे चिन्ह आहे. तरीही अनेक देशात भारतीय नागरिकांना व्हिसा शिवाय प्रवेश मिळत नाही. मात्र, तरीही 10 पायऱ्यांनी वरती झेप घेणे  कमी नाही.

भारताची जागतिक ओळख आणि परराष्ट्रीय नितीचा विजयाचे हे चिन्ह आहे. तरीही अनेक देशात भारतीय नागरिकांना व्हिसा शिवाय प्रवेश मिळत नाही. मात्र, तरीही 10 पायऱ्यांनी वरती झेप घेणे कमी नाही.

4 / 5
भारतीय प्रवाशांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.कारण त्यांना आता अनेक देशात प्रवास, शिक्षण आणि अन्य कारणासाठी जाताना व्हिसा प्रक्रीयेसारख्या सोपस्कारातून सुटका मिळाली आहे. येत्या काही वर्षांत द्विपक्षीय संबंध चांगले मजबूत झाले तर आणखी सुधारणा पाहायला मिळू शकते.

भारतीय प्रवाशांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.कारण त्यांना आता अनेक देशात प्रवास, शिक्षण आणि अन्य कारणासाठी जाताना व्हिसा प्रक्रीयेसारख्या सोपस्कारातून सुटका मिळाली आहे. येत्या काही वर्षांत द्विपक्षीय संबंध चांगले मजबूत झाले तर आणखी सुधारणा पाहायला मिळू शकते.

5 / 5
Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.